Friday July 10, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

बेशुद्ध अवस्थेतील अनोळखीचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी ः कॉग्रेसभवन येथील एका हॉटेलसमोरील रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोळखी प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार

रत्नागिरी मधील अनेक होर्डिंग हटवली

आता राजीवडा येथील मच्छिमार्केट बाबतीत मनसे पहाणी करून नागरिकांसोबत चर्चा रत्नागिरी : अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपरिषद च्या दारात यां दणदणीत

जिल्ह्यात महावितरणचे २८ हजार ९८० ग्राहक बाधित

रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील पावसाचा फटका ; विद्युत पुरवठा पूर्ववत रत्नागिरी : जिल्ह्यात गेली चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने महावितरण कंपनीचे मोठे

सक्तीची ” हिंदी नकोच” राज ठाकरेंच्या आदेशाची रत्नागिरीतील मनसे कडून अंमलबजावणी

रत्नागिरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश आणि पत्र घेऊन रत्नागिरीतील मनसे शिष्टमंडळाने शहरातील महत्वाच्या शाळाना भेट देऊन

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील समस्यांचा वाचला पाढा

रत्नागिरी : शहरातील सातत्याने फुटणारी नळपाणी योजना, केबल टाकण्यासाठी खणण्यात आलेले रस्ते, रस्त्यांवर पडलेले खड्डे सुस्थितीत करण्यात यावेत, तसेच मोकाट

कापडगाव येथे विद्युत खांबावरुन पडून वायरमन जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील कापडगाव येथे विद्युत खांबावर वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करीत असताना उभा लोखंडी खांब अचानक खाली पडल्याने त्यावर काम

केळये येथे बांधकाम कामगार नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न; १५० कामगारांची नोंदणी

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील केळये गावात शिंदे शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगार नोंदणी शिबिराचे यशस्वीरित्या

जिल्ह्यात “स्टॉप डायरिया” मोहिमेचा शुभारंभ

रत्नागिरी: जिल्ह्यात बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने “स्टॉप डायरिया” मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ,मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.

खंडाळ्यात विजेचा खांब कोसळून वाहतूक ठप्प

रत्नागिरी : आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सुटलेल्या वाऱ्यामुळे खंडाळा-जयगड रस्त्यावर श्री बाबूशेठ पाटील यांच्या कार्यालयाजवळ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा एक

रत्नागिरी तालुक्यात “थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती” स्थापन

रत्नागिरी: तालुक्यातील बौद्ध समाजाच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय बनलेल्या “थिबा राजा कालीन बुद्ध विहार”च्या रक्षणासाठी आता संघर्ष अधिक संघटित आणि

error: Content is protected !!