Monday July 13, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

शहरातील सदोष सीसी टीव्ही यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करा

रत्नागिरी मनसेची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी रत्नागिरी रत्नागिरी शहर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या, अप्रिय घटना व अंतर्गत सुरक्षिततेच्या

अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची कोल्हापूर येथे पदोन्नतीवर बदली

रत्नागिरी:- रत्नागिरीच्या अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची आता गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर येथे पोलिस अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली

ऑफ्रोह रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर रोडे

रत्नागिरी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) रत्नागिरीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हाध्यक्षपदी किशोर रोडे तर सचिव

शिरगावच्या माजी सरपंच धनश्री सनगरे यांचे निधन

रत्नागिरी रत्नागिरी शहरा नजिकाच्या शिरगाव ग्रुप ग्रामपंचयातीच्या माजी सरपंच धनश्री दिपक सनगरे (वैशाली गावडे) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद

मिऱ्या ते आंबाघाटापर्यंतच्या टप्प्याचे काम ७८ टक्के पूर्ण

रत्नागिरी: मिऱ्या-नागपूर या राष्ट्रीय महामार्गातील मिऱ्या ते आंबाघाटापर्यंतच्या टप्प्याचे चौपदरीकरणात काम ७८ टक्के झाले आहे. उर्वरित काम मार्च २०२६ पर्यंत

विलासराव कोळेकर यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर

रत्नागिरी: जिल्ह्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांना ए. डी. फाऊंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील भारतरत्न डॉ. ए. पी.

रत्नागिरीचा मराठी मुलगा गाजवतोय इंग्लंडमध्ये क्रिकेटचे मैदान

अविराज गावडे याला तिसर्‍यांदा सामनावीर पुरस्कार रत्नागिरी : रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे हा सध्या कौंटी क्रिकेट स्पर्धां खेळण्याकरिता

शहरात मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी शहरातील आदमपूर बसस्टॉपच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ५५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मिस्त्री हायस्कूल येथे ‘वृक्षारोपण’ कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी येथे वनमहोत्सव विभागामार्फत ‘एक पेड मॉ के नाम’ मोहिमेअंतर्गत

जयगड घाटरस्त्यावरील धोकादायक वृक्ष तोडण्याची अनिरुद्ध साळवी यांची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड घाटरस्त्यावरील काही वृक्ष धोकादायक असून, चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात काजूचे झाड रस्त्यावर आडवे पडले.

error: Content is protected !!