Monday July 13, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरीच्या एसआरके तायक्वांदो क्लबची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु

रत्नागिरी: एसआरके तायक्वांदो क्लब गेली 17 वर्षे रत्‍नागिरीत यशस्वीपणे कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, रत्नागिरीच्या सुसज्ज हॉलमध्ये खेळाडूंना

धामणसे येथे २९५ जणांची नेत्रतपासणी १२३ जणांना दिले मोफत चष्मे

रत्नागिरी : तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अहमदाबादच्या जोशी टेक्नॉलॉजी इंटरनॅशनलच्या सहकार्याने आणि नंदादीप नेत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने

रत्नागिरी जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे

रत्नागिरी: मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या खाते प्रमुखांचा बदल सुरु झाला आहे. बहुसंख्य अधिकारी बदलीने दुसर्‍या जिल्ह्यात

सीआयओ रत्नागिरीकडून पर्यावरण जनजागृतीचा अभिनव उपक्रम

लहानग्यांनी घेतली वृक्षारोपणाची शपथ रत्नागिरी: पर्यावरण संवर्धनाची गरज ओळखून चिल्ड्रन इस्लामिक ऑर्गनायझेशन (CIO) रत्नागिरीने एक स्तुत्य पर्यावरण जनजागृती कार्यक्रम आयोजित

जिल्ह्यात जागतिक लोकसंख्या दिनाचे आयोजन

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागस्तरावरून जिह्यात जागतिक लोकसंख्या दिन आणि सप्ताह साजरा होत आहे. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आणि 11

मजगाव मार्गे फणसवळे बस सुरू न केल्यास उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा

रत्नागिरी, : तालुक्यातील मजगाव मार्गे फणसवळे ही सायंकाळी ६ ची बस सुरू करावी. ही बस नसल्यामुळे शाळा, कॉलेजच्या मुलांची प्रचंड

पीआय सतीश शिवरकर यांची बदली; विवेक पाटील नूतन शहर पोलिस निरीक्षक

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाला अवघ्या सात महिन्यात नवीन पोलीस निरीक्षक मिळाले आहेत. शहर पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदावर आता

रत्नागिरी शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

रत्नागिरी शिरगाव ते साखरतर रोडवर, शिरगाव मुस्लीमवाडा येथील मुजावर किराणा दुकानासमोर १३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वाहतुकीस अडथळा

धामणसे येथे कदंब झाडाचा पहिला वाढदिवस

श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे आवार गजबजले; ६०० वृक्षरोपांच्या वाटपाला उदंड प्रतिसाद रत्नागिरी : तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या

संधी मिळाली तर रत्नागिरीत नक्कीच येईन मावळत्या अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी निरोपावेळी मानस केला व्यक्त

रत्नागिरी : अपर पोलिस अधीक्षक म्हणून अडीच वर्षाचा काळ खूप चांगला गेला. रत्नागिरीचा आधीचा अनुभव होताच. रत्नागिरी निसर्गरम्य आहेच पण

error: Content is protected !!