संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष; रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतप्त कर्मचाऱ्यांनी केले थाळीनाद आंदोलन
रत्नागिरी:- (जमीर खलफे)शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनच्या मुख्य मागणीसह अन्य प्रमुख मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभरात सर्वत्र शासकीय कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन