Sunday June 15, 2025

रत्नागिरीवासीयांना यंदा पाण्याची नाही चिंता; शीळ धरणात मुबलक साठा

रत्नागिरी :शहरवासीयांना यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.

शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पोलिस संरक्षण द्यावे; भीम युवा पँथर संघटनेची मागणी

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन रत्नागिरी:चार दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मद्यधुंद

जिल्ह्यातील सुमारे तीनशे ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार

रत्नागिरी:तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्यावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित

विभागीय शिक्षक भरतीसाठी रत्नागिरीत आंदोलन

रत्नागिरी:विभागीय शिक्षक भरती झालीच पाहिजे, विभागीय भरतीचा शासन निर्णय निर्गमित करा, स्थानिकांची टक्केवारी जाहीर करून त्यांना न्याय द्या, शिक्षणमंत्र्यांच्या विभागीय

ग्रामपंचायत हर्णै येथे दिव्यांग मार्गदर्शन शिबीर

रत्नागिरी : दापालो तालुक्यातील हर्णै ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांग शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे मार्गदर्शन करण्यात आले.

करबुडे येथील कोकण विदर्भ बँक फोडण्याचा प्रयत्न; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:तालुक्यातील करबुडे येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही

बागायतदारांसमोर नवे संकट! मोहोरतून फळधारणा होत असताना तुडतुड्याचा प्रादुर्भाव

रत्नागिरी :मागील सलग तीन दिवस रत्नागिरीत ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम आंबा पिकावर झाला असून तुडतुडा आणि बुरशीमुळे शेवटच्या टप्प्यातील

हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचा रत्नागिरीत उत्साह१०० संस्था, चित्ररथांचा सहभाग

पारंपरिक वेशभूषेत १२ हजार नागरिक उपस्थित रत्नागिरी :ग्रामदैवत श्री देव भैरी, श्री भैरीबुवा पालखी स्व. अरुअप्पा जोशी चित्ररथ, स्वयंभू काशिविश्वेश्वर

जिल्हा नियोजनाचा ३०० कोटींचा आराखडा

गतवर्षीपेक्षा २९ कोटी वाढीव ; विकासकामांना चालना रत्नागिरी :विकासकामांना चालना मिळेल असा जिल्हा नियोजन समितीला शासनाने निधी दिला आहे. जिल्ह्यासाठी

संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष; रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतप्त कर्मचाऱ्यांनी केले थाळीनाद आंदोलन

रत्नागिरी:- (जमीर खलफे)शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनच्या मुख्य मागणीसह अन्य प्रमुख मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभरात सर्वत्र शासकीय कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन

error: Content is protected !!