रत्नागिरीवासीयांना यंदा पाण्याची नाही चिंता; शीळ धरणात मुबलक साठा
रत्नागिरी :शहरवासीयांना यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.
रत्नागिरी :शहरवासीयांना यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन रत्नागिरी:चार दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मद्यधुंद
रत्नागिरी:तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्यावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित
रत्नागिरी:विभागीय शिक्षक भरती झालीच पाहिजे, विभागीय भरतीचा शासन निर्णय निर्गमित करा, स्थानिकांची टक्केवारी जाहीर करून त्यांना न्याय द्या, शिक्षणमंत्र्यांच्या विभागीय
रत्नागिरी : दापालो तालुक्यातील हर्णै ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांग शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे मार्गदर्शन करण्यात आले.
रत्नागिरी:तालुक्यातील करबुडे येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही
रत्नागिरी :मागील सलग तीन दिवस रत्नागिरीत ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम आंबा पिकावर झाला असून तुडतुडा आणि बुरशीमुळे शेवटच्या टप्प्यातील
पारंपरिक वेशभूषेत १२ हजार नागरिक उपस्थित रत्नागिरी :ग्रामदैवत श्री देव भैरी, श्री भैरीबुवा पालखी स्व. अरुअप्पा जोशी चित्ररथ, स्वयंभू काशिविश्वेश्वर
गतवर्षीपेक्षा २९ कोटी वाढीव ; विकासकामांना चालना रत्नागिरी :विकासकामांना चालना मिळेल असा जिल्हा नियोजन समितीला शासनाने निधी दिला आहे. जिल्ह्यासाठी
रत्नागिरी:- (जमीर खलफे)शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनच्या मुख्य मागणीसह अन्य प्रमुख मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभरात सर्वत्र शासकीय कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन