Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

केशवसुतांचे स्मारक असणारे मालगुंड पुस्तकांचे गाव – ना. सामंत

साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम 10 लाख ; केशवसुत स्मारकाच्या नुतनीकरणासाठी 1 कोटी रत्नागिरी विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची

दिव्यांगांचे विमानातून प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार

दुर्गाशक्ती, अशोक भुस्कुटे परिवाराचे सहकार्य; जिल्ह्यातील नऊ जणांचा सहभाग… रत्नागिरी : आयुष्यात एकदातरी विमानातून प्रवास करायचा ,असे स्वप्न प्रत्येकजण पाहतो.पण

रत्नागिरीत गांजा विक्री प्रकरणी एका दिवसात चौघांना अटक

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गांजा विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. जेलरोड, कोकणनगर, शिरगाव अशा ठिकाणी गांजा

ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न

रत्नागिरी : आज रत्नागिरी येथे शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री

भाजी मार्केटसाठी निधीची कमतरता पडणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

बा. ना. सावंत रोड नवीन भाजी मार्केट इमारतीचे भूमिपूजन रत्नागिरी, : आपल्या शहरात झालेली विकासकामे प्रत्यक्ष भेट देऊन पहावीत. ती

गोळप डोंगरेवाडी येथे गोठ्याला लागलेल्या आगीत १४ जनावरे होरपळली

११ जनावरांचा मृत्यू रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप डोंगरेवाडी येथे गोठ्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये ११ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३ जनावरे

उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांसोबत घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद !

रत्नागिरी : रत्नागिरी येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विविध शासकीय संस्थांचा आढावा

खेडची ‘एव्हरेस्टवीर’! प्रज्ञा शेट यांचे अद्वितीय यश – एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि काला पत्थर सर करताना दाखवली अपार जिद्द

खेड – खेडची सुपुत्री प्रज्ञा शेट हिने एव्हरेस्ट बेस कॅम्प (५,३६४ मी.) आणि काला पत्थर (५,५४५ मी.) यासारखे अत्यंत कठीण

‘ पुस्तकाचे गाव ‘ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मालगुंड येथे ग्रामपंचायतीची ग्रामसभा !

सर्व मालगुंडवासीयांनी उपस्थित राहण्याचे सरपंच श्वेता खेऊर यांचे आवाहन! गणपतीपुळे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने वाचन चळवळ वाढीस लागावी आणि साहित्य

रत्नागिरी शहरात उनाड कुत्री आणि गुरांमुळे वाढले अपघातांचे प्रमाण

रत्नागिरी: रत्नागिरी शहरात सध्या उनाड गुरे आणि कुत्र्यांची समस्या गंभीर बनली आहे. या जनावरांच्या रस्त्यांवरील वावरमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून

error: Content is protected !!