Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

जिल्ह्यातील सर्व शाळांना २२ जुलै रोजी सुट्टी

रत्नागिरी:- भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार २१ ते २५ जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आॕरेंज

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा ‘पतसंस्था आपल्या दारी प्रवास दौरा’ उत्साहात संपन्न

रत्नागिरी: संपूर्ण जिल्ह्याची आर्थिक जीवनदानी समजल्या जाणाऱ्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक वाटचाल अल्पावधीतच नावारूपाला

सीए इन्स्टिट्यूट, जाणीवतर्फे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

रत्नागिरी : आयसीएआयला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी शाखा आणि जाणीव फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या

दरड प्रवण गावांवर लक्ष द्या –जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी, : दरड प्रवण गावांवर विशेषत: डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांवर सर्व यंत्रणेने समन्वयाने लक्ष द्या. ग्रामस्थांशी बोलून त्यांना सुरक्षित स्थळी

31 जुलैपर्यंत शिरगावमधील रघुवीर घाट बंद

रत्नागिरी:- पावसाळ्यामध्ये छोट्या-मोठया दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सदर मार्ग जाणे-येणसाठी धोकादायक होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये दरड कोसळून मानवी

जिल्ह्यातील सर्व शाळांना २१ जुलै रोजी सुट्टी

रत्नागिरी:- भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार २० ते २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आॕरेंज

जिल्हयाची मतदार यादी शुध्दीकरणासाठीप्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे:जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी :- मतदार यादीच्या पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देण्याच्या उपक्रमाचा जिल्हयातील सर्व नागरिकांनी

रत्नागिरी उपपरिसराच्या विक्रम जोयशी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार

रत्नागिरी – मुंबई विद्यापीठातर्फे उत्तम कामगिरी करणाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार दिला जातो. सन 2022-23 साठी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारकरिता

अनेकांच्या मोबाईलवर एक धोक्याचा इशारा देणारा इमर्जन्सी अलर्ट मेसेज आल्याने नागरिकांच्यात संभ्रम

रत्नागिरी :आज सकाळी १०.२० वाजता अनेकांच्या मोबाईलवर एक धोक्याचा इशारा देणारा इमर्जन्सी अलर्ट मेसेज आला. त्यानंतर १०.३२ वाजता पुन्हा एकदा

जिल्ह्यात पावसाची उसंत; पुरस्थिती नियंत्रणात

रत्नागिरी:- पावसाने थोडी उसंत घेतल्याने जिल्ह्यातील वाशिष्ठी, जगबुडी आणि अर्जुना या तीनही प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. जगबुडीची

error: Content is protected !!