Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा ‘पतसंस्था आपल्या दारी प्रवास दौरा’ उत्साहात संपन्न

रत्नागिरी: संपूर्ण जिल्ह्याची आर्थिक जीवनदानी समजल्या जाणाऱ्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक वाटचाल अल्पावधीतच नावारूपाला

सीए इन्स्टिट्यूट, जाणीवतर्फे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

रत्नागिरी : आयसीएआयला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी शाखा आणि जाणीव फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या

दरड प्रवण गावांवर लक्ष द्या –जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी, : दरड प्रवण गावांवर विशेषत: डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांवर सर्व यंत्रणेने समन्वयाने लक्ष द्या. ग्रामस्थांशी बोलून त्यांना सुरक्षित स्थळी

31 जुलैपर्यंत शिरगावमधील रघुवीर घाट बंद

रत्नागिरी:- पावसाळ्यामध्ये छोट्या-मोठया दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सदर मार्ग जाणे-येणसाठी धोकादायक होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये दरड कोसळून मानवी

जिल्ह्यातील सर्व शाळांना २१ जुलै रोजी सुट्टी

रत्नागिरी:- भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार २० ते २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आॕरेंज

जिल्हयाची मतदार यादी शुध्दीकरणासाठीप्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे:जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी :- मतदार यादीच्या पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देण्याच्या उपक्रमाचा जिल्हयातील सर्व नागरिकांनी

रत्नागिरी उपपरिसराच्या विक्रम जोयशी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार

रत्नागिरी – मुंबई विद्यापीठातर्फे उत्तम कामगिरी करणाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार दिला जातो. सन 2022-23 साठी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारकरिता

अनेकांच्या मोबाईलवर एक धोक्याचा इशारा देणारा इमर्जन्सी अलर्ट मेसेज आल्याने नागरिकांच्यात संभ्रम

रत्नागिरी :आज सकाळी १०.२० वाजता अनेकांच्या मोबाईलवर एक धोक्याचा इशारा देणारा इमर्जन्सी अलर्ट मेसेज आला. त्यानंतर १०.३२ वाजता पुन्हा एकदा

जिल्ह्यात पावसाची उसंत; पुरस्थिती नियंत्रणात

रत्नागिरी:- पावसाने थोडी उसंत घेतल्याने जिल्ह्यातील वाशिष्ठी, जगबुडी आणि अर्जुना या तीनही प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. जगबुडीची

हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

रत्नागिरी :शहरानजीकच्या केळ्ये पवारवाडी येथे विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी आपल्याजवळ बाळगणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

error: Content is protected !!