बावनदीच्या रौद्र रूपाने वांद्री-उक्षी परिसरात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती, शेतकरी हवालदिल
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख
रत्नागिरी – हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्यामुळे उद्या, १९ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना
रत्नागिरी ः शहरातील रिमांड होम ते फणशी जाणाऱ्या रस्त्यावर एका आंब्याच्या झाडाखाली बसून गांजाचा सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात
जिल्ह्यात ६० टक्के शाडूच्या तर ४० टक्के पीओपीच्या गणेशमूर्ती रत्नागिरी: गणेशोत्सवाला केवळ पंधरा दिवस शिल्लक असल्याने जिल्ह्यात मूर्ती चित्रशाळा गजबजू
रत्नागिरी: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील प्रसिद्ध आंब्याच्या घाटात आज (१८ ऑगस्ट) सकाळी पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेमुळे
फुणगुस : गेल्या दोन महिन्यात फुणगूस -जाकादेवी मुख्य मार्गावर फुणगूस येथील पशुवैद्यकीय दवाखान्या समोरील वळणावरील एका विशिष्ट ठिकाणी अपघात घडण्याच्या
काही रस्ते पाण्याखाली गेल्याने जनसंपर्क तुटला रत्नागिरी, : गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले
निवळीत मराठी पत्रकार परिषदेची जोरदार निदर्शने रत्नागिरी:१७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी महामार्गावरील
रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पन्हळी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची
भविष्यात भारतीय लष्कराच्या हाती रत्नागिरीत तयार झालेली शस्त्रास्त्र पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषी, आरोग्य सर्वच बाबतीत जिल्हा अग्रेसर -पालकमंत्री डॉ.उदय सामंत