Friday June 19, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

पहिल्याच पावसात नालेसफाईचा पर्दाफाश; रत्नागिरीत अनेक भागात गटारे तुंबलेलीच

नगराध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यानंतरही गटार स्वच्छता न झाल्याचे विदारक चित्र समोर रत्नागिरी :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी शहरातील

प्रौढाला फावड्याने मारहाण; ४ जणांवर गुन्हा दाखल

संगमेश्वरः तालुक्यातील कोंड्ये बौद्धवाडी येथील रस्त्यावरील मोरी टाकण्याचे काम बंद पाडण्यासाठी गेलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करत फावड्याने

मुंबई – गोवा ‘वंदे भारत’आता आठवड्यातून फक्त तीन दिवस धावणार

रत्नागिरी मान्सून सुरू होत असल्यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक आधीपासूनच नियोजन करून ठेवतात. पावसाळी सहली काढतात. गोवा हे

‘ती’ जप्त कार मूळ मालकाला मिळणार परत

भक्ती मयेकरचा मृतदेह आंबा घाटात टाकण्यासाठी कारचा केला होता वापर रत्नागिरी:तालुक्यातील वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील भक्ती मयेकर हिचा मृतदेह ज्या

अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचे मनूज जिंदल यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

रत्नागिरी:-रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे अनिकेत सुनील तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीची अधिकृत घोषणा

मृगाच्या मुहुर्तावर दमदार पावसाचे आगमन

रत्नागिरी :कोकणच्या शेतीचा आणि पावसाळ्याचा जिव्हाळ्याचा संबंध असलेल्या ‘मृग नक्षत्रा‘ला सोमवार, 8 जूनपासून अधिकृत सुरुवात झाली आहे. पावसाचे वेध लागलेले

आजपासून जादा वाहतूक थांबवणार

रत्नागिरी: शाळा, महाविद्यालयांना सुट्टी लागल्‍यामुळे, उन्‍हाळी वाहतुकीसाठी जादा वाहतुकीसाठी मुंबई, पुणे, बोरिवलीसह इतर ठिकाणी गाड्या सोडल्‍या होत्‍या. सोमवारपासून जादा वाहतूक

सोन्याचे दागिने व्यवहारात साडेतीन लाखांची फसवणूक

संशयिताला रायगडमधून अटक, दोन लाखाची रक्कम पोलिसांनी केली जप्त संगमेश्वरबनावट सोन्याचे दागिने खरे सोने असल्याचे भासवून साडेतीन लाख रुपयांची फसवणूक

गव्हेमध्ये सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

दापोली : तालुक्यातील गव्हे गावात सर्पदंशामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले

जिल्‍हा परिषद शाळेत पुन्‍हा अंगणवाडी भरणार

रत्नागिरी: जिल्‍ह्यासह राज्‍यातील जिल्‍हा परिषद शाळांमध्ये आता अंगणवाडीचे वर्ग भरवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०अंतर्गत हा महत्‍वपूर्ण बदल टप्‍प्‍याटप्‍प्‍याने

error: Content is protected !!