Saturday June 27, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी, – सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ व शौर्यपदक धारक तथा वीर नारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आज

रत्नागिरी कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी अविनाश कुळकर्णी

रत्नागिरी: रत्नागिरी कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनच्या (CPDF) अध्यक्षपदी अविनाश कुळकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. रत्नागिरी कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनची

मराठीतील चांगले भाषाव्यवहार गरजेचे: अ‍ॅड. विलास कुवळेकर

लांजा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ही नक्कीच आनंदाची बाब आहे; पण मराठीचा नुसता अभिमान बाळगून उपयोग नाही.

एस.टी. महामंडळाने प्रवाश्यांच्या जीवाशी खेळणे थांबवावे-सतेज नलावडे

रत्नागिरी : दीड वर्षापूर्वी विभाग नियंत्रक,रत्नागिरी-प्रज्ञेश बोरसे याना महामंडळाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस मधील गंभीर त्रुटींबाबत पत्र दिले होते परंतु

‘नमन खेळे’ कलावंत आता ‘महानमन” गाजवणार!

रत्नागिरीत: गेल्यावर्षी भरवण्यात आलेल्या नमन महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला, परंतु अनेक स्थानिक कलाकारांना एक मोठं व्यासपीठसुद्धा मिळालं. रत्नागिरी आणि परिसरात

‘माझ्यावर हल्ला करण्याचे संपूर्ण कांड भास्कर जाधवांचे’…वंचितचे अण्णा जाधव यांचा भास्कर जाधवांवर हल्लाबोल

पत्रकार परिषदेत मांडला घटनाक्रम, १२ रोजी चिपळुणात विराट मोर्चा काढणार रत्नागिरी : वंचित बहुजन आघाडीचे उ. जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर

चिरा घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन एकाचा मृत्यू

परचुरी येथील घटना; अपघातात ट्रकमधील पाचजण जखमी रत्नागिरी:- जांभा चिरा घेऊन एक ट्रक तालुक्यातील जाकादेवी ते परचुरी (ता. संगमेश्वर) असा

राज्यातील पहिले थ्रीडी मल्टीमिडिया लेझर शो चे दालन रत्नागिरीत

नागरिक, पर्यटकांसाठी लवकरच होणार खुले रत्नागिरी शहराचे पर्यटन वाढावे यासाठी तारांगण, छ.संभाजी महाराज पुतळा, श्री विठुरायाचा पुतळा ही कामे मार्गी

तुळसणी येथील तरुणाच्या अपघाती मृत्यूने मुकादम कुटुंबावर दुःखाचा डोंगर

धडक देणाऱ्या अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल संगमेश्वर : तालुक्यातील तुळसणी येथील एका उमद्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरासह मुकादम

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४ वर्षात चारजणांचा मृत्यू

चार वर्षांत १९ जणांवर प्राणघातक हल्ले; नातेवाइकांना ९८ लाखाची भरपाई रत्नागिरी: जिल्ह्यात मागील चार वर्षांत वन्यप्राण्यांनी तब्बल १९ जणांवर प्राणघातक

error: Content is protected !!