Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

जिल्ह्यात पिंक आयसह आय फ्ल्यूची साथ

रत्नागिरी :जिल्ह्यात पिंक आय आणि आय फ्ल्यू, अशी डोळ्याची साथ पसरली आहे. गेल्या तीनदिवसात जिल्हा शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या शंभारहुन

सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर निवड

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावाचे सुपुत्र,सामाजिक कार्यकर्ते,नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीचे संस्थापक अध्यक्ष,पत्रकार,शासनाच्या ग्राहक सरक्षण समितीवर अशासकीय सदस्य, रमजान गोलंदाज यांची

रखडलेल्या महामार्गासंदर्भात मराठी पत्रकार परिषदेकडून दिले निवेदन

रत्नागिरी:- रखडलेल्या महामार्गाच्या कामासंदर्भात वाकन नाका, रायगड येथील पत्रकारांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मराठी पत्रकार परिषद तालुका व जिल्हा रत्‍नागिरीतर्फे नायब

वळके बौद्धवाडीच्या दफनभूमीत टॉवर उभारण्याबाबत जिल्हयातील बौद्ध समाज आक्रमक

बौद्ध समाजाने उपोषणाचा दिला इशारा रत्नागिरी :तालुक्यातील पाली येथील वळके बौद्धवाडीच्या दफनभूमित बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यास स्थानीक जनतेचा प्रखर

दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या सहाजणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन आरडाओरडा करत धिंगाणा करणार्या सहा जणांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही

मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेला रस्ता, खड्ड्यांची नोंद वर्ल्ड बुकात होईल: एस. एम. देशमुख

रत्नागिरी :महामार्गा वर पडलेले खड्डे मोजायचे ठरवले तर शक्य होणार नाही, आणि हे सर्व खड्डे आणि सर्वात रखडलेला महामार्ग म्हणून

करबुडे येथील चिरेखाणीवर चोरी करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी :तालुक्यातील करबुडे येथील चिरेखाणीवरील डिझेल आणि इतर लोखंडी सामान असा एकूण 82 हजार रुपयांचा मुददेमाल लांबवणार्‍या 4 संशयितांना ग्रामीण

रेल्वे स्टेशन सुशोभित करण्याबरोबरच कोकणात रेल्वे गाड्या वाढवा, गाव विकास समितीचे अध्यक्ष: उदय गोताड यांची मागणी

रत्नागिरी:- कोकणातील रेल्वे स्टेशन सुशोभित करून कोकणवासीयांच्या रेल्वे समस्या सुटणार नाहीत तर या भागातील नागरिकांना प्रवासासाठी रेल्वे गाड्या वाढविल्या पाहिजेत

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, :- राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब

मुंबई गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत पत्रकार उठवणार आवाज

कोकणातील पत्रकारांचे बुधवारी वाकण नाका येथे बोंबाबोंब आंदोलन रत्नागिरी :मुंबई – गोवा महामार्गावरील जीवघेणे खड्डे तात्काळ भरावेत आणि गेली 12

error: Content is protected !!