Tuesday April 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चा गोकुळ अनाथालय ला अभ्यास दौरा

रत्नागिरी : रत्नागिरी येथील संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ही संस्था गेली सात वर्षे अविरतपणे सामाजिक कार्य करीत आहे.दरवर्षी स्वातंत्र्य

लाडकी बहीण योजनेअंतर्गत १ लाख ९८ हजार मंहिलांच्या खात्यात पैसे जमा : ना.उदय सामंत

रत्नागिरी : लाडकी बहीण योजनेअंतर्गत १ लाख ९८ हजार महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे महायुतीने आपली कमिटमेंट पूर्ण

उंदिर मारण्याचे विष प्राशन ; तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी ः गोळप-डोंगरेवाडी येथील तरुणाने उंदिर मारण्याचे विष प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे जिल्ह्यात ३ लाख ९० हजार लाभार्थी

रत्नागिरी : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ जिल्ह्यातील 3 हजार 90 ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. या ज्येष्ठांच्या खात्यावर 92 लाख 70

एक धाव सुरक्षेची ; मिनी मॅरेथॉनला उत्तम प्रतिसाद

जगात तिरंगा शोभून दिसावा, असे काम करावे – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी रत्नागिरी, : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्ती व्यवस्थापन

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन ; संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः तालुक्यातील नाणीज-शिवगणवाडी येथे काजूच्या झाडाखाली विदेशी मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश शिवराम

नवीन भाजीमार्केटच्या गाळेधारकांचा खंडित विद्युतपुरवठा पूर्ववत

रत्नागिरी: शहरातील नव्या भाजीमार्केटच्या धोकादायक इमारतीबाबत गाळेधारकांनी न्यायालयाला हमीपत्र दिले आहे. संभाव्य कोणतीही हानी झाल्यास किंवा नुकसानीची जबाबदारी आमची असेल,

फिश पॉकेट’ या खमंग आणि रुचकर अशा नावीन्यपूर्ण खाद्य पदार्थाची निर्मिती

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत रत्नागिरी शिरगांव येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविकाच्या तृतीय वर्षातील सत्र-५ मधील विद्यार्थ्यांनी मत्स्य

ई मोजणी, ई मुल्यांकन, डिजीटल सातबारा, ई पीक पहाणी, ई फेरफार सारखे प्रकल्प देश पातळीवर जात आहेत : उपजिल्हाधिकारी रामदास जगताप

रत्नागिरी : राज्यामध्ये डिजीटल स्वाक्षरीत सातबारा जगभरातील व्यक्ती कोठूनही काढू शकतो यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी यांनी रात्रंदिवस काम केले. ई

गणपती उत्सवासाठी आणखी 20 विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा

रत्नागिरी: पश्चिम रेल्वेने यंदाच्या गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी

error: Content is protected !!