Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

जिल्ह्यातील बंदर विकासासाठी ३७० कोटी मंजूर

रत्नागिरी:- कोकणच्या सागरी किनारपट्टीतील १८ मच्छीमारी बंदरांच्या परिपूर्ण विकासासाठी केंद्र सरकारने तब्बल ३५३९.८० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यात

जिल्ह्यात पिंक आयसह आय फ्ल्यूची साथ

रत्नागिरी :जिल्ह्यात पिंक आय आणि आय फ्ल्यू, अशी डोळ्याची साथ पसरली आहे. गेल्या तीनदिवसात जिल्हा शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या शंभारहुन

सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर निवड

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावाचे सुपुत्र,सामाजिक कार्यकर्ते,नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीचे संस्थापक अध्यक्ष,पत्रकार,शासनाच्या ग्राहक सरक्षण समितीवर अशासकीय सदस्य, रमजान गोलंदाज यांची

रखडलेल्या महामार्गासंदर्भात मराठी पत्रकार परिषदेकडून दिले निवेदन

रत्नागिरी:- रखडलेल्या महामार्गाच्या कामासंदर्भात वाकन नाका, रायगड येथील पत्रकारांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मराठी पत्रकार परिषद तालुका व जिल्हा रत्‍नागिरीतर्फे नायब

वळके बौद्धवाडीच्या दफनभूमीत टॉवर उभारण्याबाबत जिल्हयातील बौद्ध समाज आक्रमक

बौद्ध समाजाने उपोषणाचा दिला इशारा रत्नागिरी :तालुक्यातील पाली येथील वळके बौद्धवाडीच्या दफनभूमित बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यास स्थानीक जनतेचा प्रखर

दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या सहाजणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन आरडाओरडा करत धिंगाणा करणार्या सहा जणांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही

मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेला रस्ता, खड्ड्यांची नोंद वर्ल्ड बुकात होईल: एस. एम. देशमुख

रत्नागिरी :महामार्गा वर पडलेले खड्डे मोजायचे ठरवले तर शक्य होणार नाही, आणि हे सर्व खड्डे आणि सर्वात रखडलेला महामार्ग म्हणून

करबुडे येथील चिरेखाणीवर चोरी करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी :तालुक्यातील करबुडे येथील चिरेखाणीवरील डिझेल आणि इतर लोखंडी सामान असा एकूण 82 हजार रुपयांचा मुददेमाल लांबवणार्‍या 4 संशयितांना ग्रामीण

रेल्वे स्टेशन सुशोभित करण्याबरोबरच कोकणात रेल्वे गाड्या वाढवा, गाव विकास समितीचे अध्यक्ष: उदय गोताड यांची मागणी

रत्नागिरी:- कोकणातील रेल्वे स्टेशन सुशोभित करून कोकणवासीयांच्या रेल्वे समस्या सुटणार नाहीत तर या भागातील नागरिकांना प्रवासासाठी रेल्वे गाड्या वाढविल्या पाहिजेत

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, :- राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब

error: Content is protected !!