Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

भाजपा जिल्हा संयोजक ॲड. दीपक पटवर्धन यांनी केला नगरसेवकांचा सत्कार

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाच्या सहा नगरसेवकांचा सन्मान सोमवारी सायंकाळी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक अध्यक्ष ॲड.

रनपच्या 32 नगरसेवकांमध्ये सौरभ मलुष्टे ठरले सर्वाधिक मताधिक्य घेणारे उमेदवार

ना. उदय सामंत, आ. किरण सामंत यांचे आशीर्वाद आणि निवडणूकपूर्व केलेल्या कामाची पोचपावती राजू तोडणकर दुसऱ्या तर समीर तिवरेकर तिसऱ्या

रत्नागिरीत घराच्या अंगणातून ‘रॉयल एनफिल्ड’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी (प्रतिनिधी):रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरवेली परिसरातून एक महागडी दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या अंगणात उभी

राजापूर घरफोडी प्रकरणाचा छडा; दोन आरोपींना रत्नागिरी पोलिसांनी घेतले ताब्यात

रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील कोळवणखडी येथे झालेल्या एका गंभीर घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण

रत्नागिरी नगरपालिकेचा प्रभागनिहाय निकाल

रत्नागिरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मतमोजणी अपडेट रत्नागिरी : प्रभाग क्रमांक 1- मधून महायुतीचे उमेदवार वैभवी खेडेकर आणि नितीन जाधव

जिल्ह्यात भाजपाचे निर्विवाद मोठे यश

भाजपाचे ३६ उमेदवार, २ नगराध्यक्ष विजयी :अनिकेत पटवर्धन रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये योग्य तो समन्वय राखून भाजपाला सन्मानजनक मिळवून

रत्नागिरीत महायुतीचा ‘विजयाचा गुलाल’; ३२ पैकी २९ जागांवर वर्चस्व, उबाठा गटाचा बालेकिल्ला ढासळला

रत्नागिरी: कोकणच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक कामगिरी करत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. नगराध्यक्ष पदासह

रत्नागिरीचा ‘रणसंग्राम’: कोणाचे होणार वर्चस्व? ७ स्थानिक स्वराज्य संस्थांचा आज सत्ता फैसला!

रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीचा आज अंतिम निकाल जाहीर होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी शहरात चार ठिकाणी पिंजरे

वन, पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन रत्नागिरी: प्रतिनिधीरत्नागिरी शहरात मागील दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने

रत्नागिरी पोलिस अधीक्षकांचे नागरिकांना बिबट्याबाबत महत्त्वाचे आवाहन

रत्नागिरी रत्नागिरीचे  जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षितते च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण

error: Content is protected !!