Wednesday April 1, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नदुर्ग येथे तरुणी बेपता प्रकरणात घात झाल्याचा वडिलांचा आरोप

रत्नागिरी: रत्नदुर्ग किल्ल्याजवळ समुद्रात पडून आत्महत्या केलेल्या तरुणीची अखेर ओळख पटली आहे. तरुणीचे नाव सुखप्रीत कौर असे आहे. मात्र या

जयगडमध्ये रिसॉर्ट मालकांकडून वृद्ध महिलेची ९ लाखांची फसवणूक; डॉक्टर पिता – पुत्रावर गुन्हा

रत्नागिरी : जयगडमधील नांदिवडे येथील ‘ओशियन बीच’ (नवीन नाव सीडेक सॅण्डी रिट्रीट रिसॉर्ट) चालवण्यास दिलेल्या करारामध्ये फसवणूक झाल्याप्रकरणी, रिसॉर्ट मालक

रत्नागिरी जिल्ह्यात निधी वाटपात असमानता? विनय नातूंचा प्रशासनावर गंभीर आरोप!

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या निधी वाटपात मोठी असमानता असल्याचा गंभीर आरोप विनय नातू यांनी

कोकणचे सुपुत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सन्मान

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष, कोकणचे सुपुत्र, आमदार तथा माजी मंत्री आ. श्री. रवींद्र चव्हाण यांची नुकतीच महाराष्ट्र

रत्नागिरी पोलिसांकडून दंगा काबू योजनेचा सराव

रत्नागिरी ः मुस्लीम बांधवांचा मोहरम, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत शहर, ग्रामीण पोलिसांनी चंपक मैदान येथे दंगा काबू योजनेचा सराव केला.

कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर

रत्नागिरी :- सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे १९९७

महायुतीत प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार; ना. सामंत यांची नाराजी दूर करू : खा. तटकरे

रत्नागिरी: महायुतीत प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही अजित यशवंतराव यांना पक्षात घेतले. युतीतील अन्य पक्षांनीही याच पद्धतीने

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनच्या अध्यक्षपदी डॉ. स्वप्ना करे यांची निवड

रत्नागिरी: रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन चा 20 वा पदग्रहण सोहळा रविवार दिनांक 29 जून रोजी हॉटेल संगम रेसिडेन्सी च्या

जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन, यापेक्षा ‘माझ्यासाठी कला’ हे महत्त्वाचे

जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचे प्रतिपादन रत्नागिरी:- माणसाला मृत्यू असतो. अक्षरांना आयुष्य असते. त्यामुळे जमेल तसे प्रत्येकांने लिहित रहा,

जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन, यापेक्षा ‘माझ्यासाठी कला’ हे महत्त्वाचे

जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचे प्रतिपादन रत्नागिरी:- माणसाला मृत्यू असतो. अक्षरांना आयुष्य असते. त्यामुळे जमेल तसे प्रत्येकांने लिहित रहा,

error: Content is protected !!