जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या; गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांची मागणी
रत्नागिरी/प्रतिनिधी:आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने ‘ईव्हीएम’ (EVM) ऐवजी बॅलेट पेपरवर (मतपत्रिका) घ्याव्यात, अशी आग्रही मागणी गाव