Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

खेडशी येथे कार- दुचाकीचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथे बुधवार 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास भरधाव कारने आपल्या पुढील दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक देत

‘मेढा’च्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रस्ताव द्यावेत – जिल्हाधिकारी

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न रत्नागिरीशासनाच्या सौर ऊर्जा प्रकल्पांर्गत इमारती हरीत करण्याच्या उद्देशाने सर्व विभागाने आपले सौर ऊर्जा प्रस्ताव

रत्नागिरी पोलीस दलाचे ‘मिशन १७’; ५० हजार वृद्धांची सुरक्षा आता पोलिसांच्या हाती

रत्नागिरी: नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे जीवन सुकर व्हावे आणि पोलीस व जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक वृद्धिंगत व्हावे, यासाठी रत्नागिरी

कचराकुंडीत सापडलेले नवजात बालक आता सुस्थितीत : नगराध्यक्षा सुर्वे

रत्नागिरी : क्रांतीनगर येथील कचराकुंडीत सापडलेले नवजात बालक आता सुस्थितीत असून या बालकाची काळजी घेण्यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या डॉक्टरांची टीम

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे १६ वे मरणोत्तर देहदान…

रत्नागिरी :कै.श्री.नारायण शिवराम सावंत. वय – ९२ वर्षे, राहणार – नाणीज, रत्नागिरी यांचेदिनांक – १३/०१/२०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या

केसीएम मॅरेथॉन पूर्णकरणाऱ्या धाववंतांच्या पाठीवर रत्नागिरीवासीयांची कौतुकाची थाप

रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे पर्व मोठ्या उत्साहात नववर्षाच्या पहिल्या रविवारी यशस्वीपणे पार पडलं. यामध्ये रत्नागिरीतील

देव घैसास कीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात युवा दिना निमित्त

विधी साक्षरता कार्यक्रम संपन्न रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमा अंतर्गत देव

भारताच्या विकासासाठी स्वामी विवेकानंदांच्या कार्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी

रत्नागिरीयुवकांना संघटित आणि प्रगल्भ बनवण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी भरीव काम केले आहे. त्यामुळे भारताच्या विकासासाठी युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी

वणवा विझवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

नाखरे रामेश्वरवाडी येथील घटना रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे रामेश्वरवाडी येथे आंबा बागेला लागलेला वणवा विझवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक

शिक्षकांच्या बदलीचा मुहूर्त गवसला

राज्यातील जि.प.च्या १२ हजार शिक्षकाचा समावेश; रत्नागिरीजिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाची गत ३ वर्षापासून रखडलेली आंतर जिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ

error: Content is protected !!