Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मनोरुग्णांलय रत्नागिरीच्या रुग्णासाठी दूध खरेदीचे आरोग्य संचालकांनी दिले आदेश

ना.उदयजी सामंत यांच्या आदेशनंतर तात्काळ काढले आदेश रत्नागिरी :रत्नागिरी येथे असलेल्या मनोरुग्णालयाला पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी नुकतीच भेट देली होती

वेरळ, खेडमधील आथ्रायटीस व्याधीग्रस्ताला व्हिलचेअर प्रदान

रत्नागिरी : वेरळ (ता. खेड) येथील २६ वर्षीय दिव्यांग जनार्दन बाबु ढेबे याला रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे (आरएचपी) व्हिलचेअर भेट

देव, घैसास,कीर वरिष्ठ महाविद्यालयात हेलियम संवर्धन दिन साजरा

पोस्टर मेकिंग स्पर्धेत नेहा शिंदे प्रथम रत्नागिरी –भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात आज दि.१० जुलै रोजी आयक्यूएसी

स्वरूपानंद पत संस्थेच्या ठेव वृद्धि मासाच्या पहिल्या15 दिवसात 8 कोटीं च्या ठेवी उर्वरित कालावधीत 15 कोटीच उद्दिष्ट पार करणार : दीपक पटवर्धन

रत्नागिरी :15 कोटींचे ठेव उद्दिष्ट घेऊन स्वरूपानंद पत संस्थेच्या ठेव वृद्धि मासाचा प्रारंभ झाला आणि ठेवीदारांच्या प्रतिसादाने भारावून गेलो. पहिल्या

11, 12 जुलैला कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर 11 आमि 12 जुलैला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण सहा गाड्यांच्या शेड्यूलवर याचा परिणाम होणार आहे.

सराईत गुन्हेगार अश्रफ उर्फ अडर्‍याचा जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू

रत्नागिरी:रत्नागिरीतील सराईत गुन्हेगार अश्रफ उर्फ अडर्‍या महमूद शेखचा उपचा दरम्यान रविवारी सकाळी 6.20 वा. जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचा

सैतवडे गावाचा विकास ही माझी जबाबदारी:- पालकमंत्री ना.उदय सामंत

सैतवडे गावाच्या विकासासाठी २ कोटींचा निधी मंजूर रत्नागिरी: तालुक्यातील सैतवडे गावाच्या विकास कामांसाठी पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी २ कोटी रुपयांचा

आंबा घाटातील अपघात प्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी: रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात गॅस टँकर दारू पिऊन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मैला गाळ व्यवस्थापनावर नाचणे ग्रामपंचायतीचे यशस्वी नियोजन

रत्नागिरी:तालुक्यातील नाचणे ग्रामपंचायतीने तयार केलेला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प राज्यासाठी आदर्श आहे, असे मत राज्यस्तरीय तपासणी पथकाचे प्रमुख सचिन जाधव

43 हजार सभासदांच्या सहभागातून साकारले स्वरूपानंद पतसंस्थेचे यश : अँड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी :33 वर्ष अखंड प्रगतीची वाटचाल करणाऱ्या स्वरूपानंद पत संस्थेचे यश हे व्यापक जनाधारात सामावले ले आहे. 300 सभासद ते

error: Content is protected !!