Monday June 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

स्वगणना १००% पूर्ण करणारे ‘दळवटणे’ रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव

रत्नागिरी: जनगणना २०२७ या महामोहिमेचा श्रीगणेशा झाला असून, चिपळूण तालुक्यातील मौजे दळवटणे गावाने या मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. स्वगणना

धवडेतील नवविवाहितेचा मृत्यू

खेड : घराच्या समोरील सभामंडपात चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या तालुक्यातील धवडे-देऊळवाडी येथील जान्हवी गुरुनाथ जाधव (२४) या नवविवाहितेचा कळंबणी रुग्णालयात

खेड तालुक्यात १४१६ ग्रामस्थांच्या घशाला कोरड !

११ गावातील २१ वाड्यांना टँकरचा आधार खेड : तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता हळूहळू वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात घट होत

भाजपच्या प्रकोष्ठ, सेलच्या जिल्हा संयोजकांच्या नियुक्त्या

रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केली घोषणा रत्नागिरी, : भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रकोष्ठ

जिल्‍ह्यात चार नव्‍या रेशन दुकानांना मंजुरी

रत्नागिरी: जिल्‍हा पुरवठा विभागाच्‍या वतीने रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील चार तालुक्‍यांतील चार रेशन दुकानांना नव्‍याने मंजुरी दिली आहे. त्‍यामध्ये दापोली, खेड, रत्‍नागिरी

‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ’चा‘बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ सादर

मुंबई:- ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स’ने आपल्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (युलिप्स) अंतर्गत ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’

घनकचरा व्यवस्थापनासाठी ‘विशेष कक्ष’ स्थापन; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आदेश

रत्नागिरी, : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६’ ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जिल्हास्तरीय “विशेष

एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात उबाठा शिवसेना आक्रमक

प्रवाशांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा रत्नागिरी: एसटी महामंडळाने लागू केलेला अन्यायकारक ‘स्वच्छता अधिभार’, भाडेवाढ आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात

रत्नागिरीत १७ मे रोजी मणक्यांचे आजार आणि मेंदू विकारावर मोफत वैद्यकीय शिबिर

सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने मेंदूतील गाठी झालेल्या १०० हून अधिक रुग्णांना दिले जीवनदान रत्नागिरी : सोलारिस हॉस्पिटलतर्फे रत्नागिरी नगर परिषद

आंबा बागायतदारांच्या नावाखाली राजकीय पोळी भाजू नका

पालकमंत्री उदय सामंत यांचा विरोधकांवर कडाडून प्रहार रत्नागिरी: “सध्या आंबा बागायतदारांच्या प्रश्नावरून जे राजकारण सुरू आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे.

error: Content is protected !!