Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

उधमनगर पडवेकर कॉलनीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा अलिमियां काझी यांची बिनविरोध निवड

रत्नागिरी: शहरातील उधमनगर पडवेकर कॉलनी येथील ‘जमातुल मुस्लिमिन’ या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. या सभेत अलिमियां

धर्म, जात, वंश न पाहता निर्भयपणे मतदान करा :  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव

१६ वा राष्ट्रीय मतदार दिन रत्नागिरी, : सर्व समावेशक असा मतदानाचा अधिकार मिळाला आहे. धर्म, जात, वंश न पाहता निर्भयपणे

सावरकर–टिळकांनी हिंदुत्व नव्हे, राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार केला

पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांचे प्रतिपादन रत्नागिरी :ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी भेट दिली. नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी

विरोधकांनी पराभव मान्य करावा: ना. उदय सामंत

रत्नागिरी: राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी आज विविध राजकीय मुद्द्यांवरून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे

बांधकाम व्यावसायिकांच्या महत्वाच्या समस्या आचारसंहितेनंतर दूर होतील – आ. किरण सामंत

रत्नागिरीबांधकाम व्यावसायिकांना हवाई परवानग्या घेताना अडचणी येतात. याशिवाय प्रादेशिक योजना असतील किंवा जिल्ह्यात ग्रोथ सेंटर उभारताना येणाऱ्या अडचणी असतील. जिल्हा

रत्नागिरी तालुक्यात जि प.साठी ३७ तर पंचायत समितीसाठी ५१ उमेदवार वैध

रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची रत्नागिरी तालुक्याची छाननी प्रक्रिया आज झाली. यामध्ये हातखंबा जिल्हा परिषद गटामध्ये दोन

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञाकोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु

रत्नागिरी, : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेण्यात आली.

अज्ञात वाहनाची धडकेत पादचार्याचा जागीच मृत्यू

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा ते निवळी जाणाऱ्या रस्त्यावरील भोके आंबेकरवाडी तिठा येथे अज्ञात वाहनाची धडक बसून पादचारी वृध्दाचा मृत्यू झाला.

कोकण नगरमध्ये प्रशासनाचा ‘बुलडोझर’ रोखला; नौसीन काझींच्या हस्तक्षेपामुळे गाळेधारकांना मोठा दिलासा!

रत्नागिरी/प्रतिनिधी:कोकण नगर येथील मुख्य मार्केटमध्ये नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून अचानक सुरू करण्यात आलेली धडक कारवाई सामाजिक कार्यकर्त्या नौसीन काझी यांच्या

शीळ येथे नेपाळी महिलेची आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या

राजापूर: तालुक्यातील शीळ येथे एका २२ वर्षीय विवाहित महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

error: Content is protected !!