Sunday June 29, 2025

चिपळूण रेल्वे स्थानकावर लांजातील महिला प्रवाशाचा मृत्यू

रत्‍नागिरी:- सावंतवाडी-दिवा पॅसेंजर रेल्वेने दि २३ मार्च रोजी दुपारी प्रवास करणाऱ्या तनुजा तुकाराम साळुंखे (३५) या महिलेला रेल्वेमध्येच रत्नागिरी स्टेशनच्या

मागून येणाऱ्या वाहनाकडे दुर्लक्ष करत कारचा दरवाजा उघडल्याप्रकरणी चालकावर गुन्हा

रत्नागिरी :शहरातील गोडबोले स्टॉप येथे मागून येणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष करून कारचा दरवाजा उघडल्याने रिक्षाचा अपघात झाला होत़ा. या अपघातात रिक्षामध्ये

प्रथमच पदाधिकाऱ्यांविना सादर होणार जिल्हा परिषदेचे बजेट

रत्नागिरी :जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकीय राज सुरु असून सन 2023-24 या वर्षासाठीचा जिल्हा परिषद स्व उत्पन्नाचा आर्थिक बजेट कधी सादर

रत्नागिरीवासीयांना यंदा पाण्याची नाही चिंता; शीळ धरणात मुबलक साठा

रत्नागिरी :शहरवासीयांना यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.

शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पोलिस संरक्षण द्यावे; भीम युवा पँथर संघटनेची मागणी

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन रत्नागिरी:चार दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मद्यधुंद

जिल्ह्यातील सुमारे तीनशे ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणार

रत्नागिरी:तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्यावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित

विभागीय शिक्षक भरतीसाठी रत्नागिरीत आंदोलन

रत्नागिरी:विभागीय शिक्षक भरती झालीच पाहिजे, विभागीय भरतीचा शासन निर्णय निर्गमित करा, स्थानिकांची टक्केवारी जाहीर करून त्यांना न्याय द्या, शिक्षणमंत्र्यांच्या विभागीय

ग्रामपंचायत हर्णै येथे दिव्यांग मार्गदर्शन शिबीर

रत्नागिरी : दापालो तालुक्यातील हर्णै ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांग शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे मार्गदर्शन करण्यात आले.

करबुडे येथील कोकण विदर्भ बँक फोडण्याचा प्रयत्न; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:तालुक्यातील करबुडे येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही

बागायतदारांसमोर नवे संकट! मोहोरतून फळधारणा होत असताना तुडतुड्याचा प्रादुर्भाव

रत्नागिरी :मागील सलग तीन दिवस रत्नागिरीत ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम आंबा पिकावर झाला असून तुडतुडा आणि बुरशीमुळे शेवटच्या टप्प्यातील

error: Content is protected !!