Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

रत्नागिरी : घटस्फोटीत महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केली आहे. महेश शांताराम

सत्कोंडी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी

रत्नागिरी:सत्कोंडी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सत्कोंडी ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडी

नव्या आर्थिक वर्षासाठी ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करा

राज्य शासनाच्या ग्रामपंचायतींना सूचना रत्नागिरी :आगामी सुरू होणार्‍या नवीन आर्थिक वर्षासाठी ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाने ग्रामपंचायतींना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांपर्यंत नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू – पालकमंत्री उदय सामंत

बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवे येथे जयंती सोहळा उत्साहात रत्नागिरी:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जिल्ह्यातील काना कोपऱ्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी

साठरेबांबर येथे हातभट्टीवर छापा

रत्नागिरी :तालुक्यातील साठरेबांबर येथील देवळाचा सडा येथे दारू हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत संशयिताकडे गावठी हातभट्टीची दारू सापडली. ग्रामीण

रत्नागिरीतील रस्ते डांबरीकरणात मोठा घोटाळा – विजय जैनरत्नागिरी

रत्नागिरी: शहरातील एक वर्षापूर्वी रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्ची टाकून विशेष रस्ते अनुदानातून डांबरीकरण करण्यात आले होते. त्याची अंतिम काही बिले

विजय संकल्प मेळावा रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आगामी विजया साठी व्यूहरचना ठरेल :-दीपक पटवर्धन

रत्नागिरी :शनिवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी येथे होणारा भाजपा विजय संकल्प मेळावा ना.रवींद्र

प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला २५ लाखांचा निधी

रत्नागिरी:जिल्ह्यात तयार होणारा प्लास्टीक कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वच्छता अभियानातून प्रत्येक तालुक्याला 25 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. नऊ पैकी सात

रत्नागिरीत निघणार विराट हिंदू गर्जना मोर्चा

रत्नागिरी, ः रत्नागिरीमध्ये लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, अवैध प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा आवाज, धर्मांतरण आणि गोहत्या आदी प्रकार वाढले आहेत. या विरोधात

हापूस आणि मे महिना असे समीकरण बिघडण्याची भीती

रत्नागिरी :दरवर्षी हापूसचा खरा हंगाम हा एप्रिल-मे महिन्यात सुरू होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये हापूस बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. परंतु हापूसप्रेमी, खवय्ये

error: Content is protected !!