Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरी किल्ला येथील महिलांचा नगरपरिषदेवर हंडामोर्चा

रत्नागिरी: रत्नागिरीकरांचे पाणी संकट गंभीर होत असतानाच किल्ला परिसरातील अनेक नागरिक हंडा मोर्चा घेऊन पालिकेवर धडकले. पाणी द्या, पाणी द्या

खोल समुद्रात पाण्याला करंट; ५० टक्के नौका बंदरातच

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वारे वाहत आहेत. तसेच बदललेल्या वातावरणाचा परिणाम खोल समुद्रात पाण्याला करंट

जिल्ह्याच्या खरीप पेरणी क्षेत्रात १५ हजार ७०० हेक्टरची घट

रत्नागिरी :नुकत्याच झालेल्या पिक पाहणी अहवालानुसार जिल्हयात प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र 55 हजार 271 हेक्टर इतकेच भरले आहे. खरिप हंगामामध्ये

खेड लोटे घाणेकुंजमधील अपघातामध्ये अपंगत्व आलेल्या युवकाला रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने दिली नवीन व्हिलचेअर

रत्नागिरी, : खेडमधील लोटे घाणेकुंजमधील युवकाला अपघातामुळे अपंगत्व आले. या युवकाला रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने नवीन व्हिलचेअर दिली आहे. सतत

वायंगणी फाटा येथे दुचाकी अपघातात जखमी वृद्धाचा उपचारा दरम्यान मृत्यू

रत्नागिरी :रत्नागिरी ते पावस मार्गावरील वायंगणी फाटा येथे गुरुवारी झालेल्या दोन दुचाकी अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या वृद्धाचा उपचारांदरम्यान खासगी रुग्णालयात

पत संस्था चे नियमन करण्यासाठी गठीत नियामक मंडळ सदस्यांची कालमर्यादा संपल्याने नियामकमंडळाचे काम ठप्प:अॕड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी :पतसंस्थांच्या संदर्भाने धोरणात्मक निर्णय करणारे नियमक मंडळ सध्या अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती आहे. नियमक मंडळावर नियुक्त केलेल्या सदस्यांची मुदत संपली

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी (रजि) च्या संवाद बैठकीत १४ नवनिर्वाचित सभासदांचा प्रवेश

रत्नागिरी :छावा प्रतिष्ठान रत्नागिरी ची संवाद बैठक रत्नागिरी येथे गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी हॉटेल विवा, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे

पालीत ऐन गणेशोत्सवात नागपूर महामार्ग चौपदरीकरण कामांमुळे घराकडे जाण्याचे मार्ग बंद

ग्रामस्थ आक्रमक रत्नागिरी: नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पाली गावातील काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूची माती खणणे व भराव करण्याचे काम गेल्या

जीवनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष; रनप पुतळे उभारण्यात व्यस्त

रत्नागिरी ः रत्नागिरी नगर पालिकेवर प्रशासक आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत पालिकेचे काम सुरू आहे. असे असताना पालिका जीवनाश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष

पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृतीसाठी मुंबई ते दापोली सायकल प्रवास

सायकल सफरीने पर्यावरणपूरक गणपती उत्सव जनजागृती रत्नागिरी: कोकणात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरातून

error: Content is protected !!