Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

हातखंबा- गिरदा येथील जंगलमय भागात अनोळखी मृतावस्थेत

रत्नागिरी ः हातखंबा-बोबंलेवाडी गिरदा येथील जंगलमय भागात अनोळखी पुरुष मृतावस्थेत आढळला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा ११ मे रोजी

रत्नागिरी : गेली अनेक वर्ष रखडलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे (ग्रामीण व शहरी) काम पूर्णत्वास गेले असून, भव्यदिव्य स्वरूपात साकारलेल्या या

वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या विरुद्ध गुन्हा

रत्नागिरी,ः तबरेज चौक ते नाटे (ता. राजापूर) जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध नाटे सागरी

रत्नागिरीकरांनी अनुभवला शून्य सावली आविष्कार

रत्नागिरी, : रत्नागिरीकरांनी आज शून्य सावली हा खगोलीय आविष्कार अनुभवला. दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांनी हा आविष्कार घडला. अनेकांनी उन्हात

मान्सून पूर्व तयारी आढावा 2025 समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी

रत्नागिरी, :- मान्सूनकाळात नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही, याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वय साधून व सतर्क

कोणतीही अफवा न पसरता प्रशासनाकडून जिल्ह्यात मॉक ड्रील यशस्वी

प्रशासनाबरोबरच मोठ्या उद्योग आस्थापनांचाही सहभाग रत्नागिरी, : रत्नागिरी तहसिल कार्यालय, संगमेश्वरमधील हातिव ग्रामपंचायत आणि दापोलीमधील दाभोळ ग्रामपंचायत, राजापूर नगरपालिका यासह

रत्नागिरी शहरातील पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करावी : निलेश आखाडे

प्रभाग क्रमांक ६ मधील प्रलंबित प्रश्नांकडे वेधले लक्ष.. रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पावसाळ्यापूर्वी केले जाणारी कामे पूर्ण पूर्ण करावी. तसेच

रत्नागिरीत बौद्ध बांधवांनी काढला जनआक्रोश मोर्चा

बोधगया टेंपल ॲक्ट रद्द करण्याची जोरदार मागणी रत्नागिरी : बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्मीयांशिवाय इतरांचा हस्तक्षेप असलेला बोधगया

दीड वर्षानंतरही रत्नागिरीतील काँक्रिटीकरण अपूर्ण

रत्नागिरी: शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण अपूर्ण राहिल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या बाजूपट्ट्यांवर काळी खडी

दीड वर्षानंतरही रत्नागिरीतील काँक्रिटीकरण अपूर्ण

रत्नागिरी: शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण अपूर्ण राहिल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या बाजूपट्ट्यांवर काळी खडी

error: Content is protected !!