Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

राजापूर शहरातून दुचाकी चोरट्याचा मुसक्या आवळल्या

चोरलेल्या दोन दुचाकी जप्त राजापूर जुलै 2024 मध्ये राजापूर शहरातील बाजारपेठेतून चोरीला गेलेल्या दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात राजापूर पोलिसांना यश

सन्मित्र नगर येथे तरुणाला तिघांकडून बेदम मारहाण

रत्नागिरी शहरातील बीएसएनएल ऑफीस जवळील शासकीय वस्तीगृह येथे काम करणाऱ्या तरुणाला तीन तरुणांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच अन्य तिघांना मारण्याची

विद्यार्थ्याला मराठीतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते : उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

दामले विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी रत्नागिरी : विद्यार्थ्याला मराठी भाषेतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी

साळवी स्टॉप शाखेवरून पुन्हा वादाची ठिणगी

तालुकाप्रमुख शेखर घोसाळे करणार आज शक्तिप्रदर्शन रत्नागिरी उबाठा गटाचे नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी तालुकाप्रमुख पदाचा कारभार हाती घेतल्या नंतर

आकाशवाणीचे निवेदक सुरेश भावे यांचे निधन

रत्नागिरी रत्नागिरी आकाशवाणीवरील लोकप्रिय आवाज बनलेले सेवानिवृत्त निवेदक सुरेश भावे यांचे प्रजासत्ताकदिनी पुणे येथे दुःखद निधन झाले. निवेदक म्हणून कार्यरत

समाज कल्याण कार्यालयात हिरकणी कक्ष सुरु

अन्य विभागांसाठी प्रेरणादायी- सहायक प्राध्यापक डॉ. सुप्रिया सातपुते रत्नागिरी, : मातृत्त्व महिलांना मिळालेले वरदान आहे. आईचे दूध हे बालकांसाठी अमृत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दुसरे देहदान

रत्नागिरी, : मिरजोळे हनुमान नगर येथे राहणाऱ्या ७९ वर्षीय सुरेश सीताराम भावे यांचे निधन २६ जानेवारी रोजी पुणे येथे झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात “प्रेरणा”च्या स्पेशलाईज्ड सोशल केस वर्कर प्रशिक्षणाला सुरुवात

रत्नागिरी : बाल संरक्षणावर गेली ३५ वर्षे महाराष्ट्रभर काम करणाऱ्या प्रेरणा एटीसी, मुंबई या संस्थेच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात स्पेशलाईज्ड सोशल

मिरकरवाड्यात अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात

रत्नागिरी: भल्या पहाटे मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामावर मत्स्य व्यवसाय विभागाचा हातोडा पडला. भल्या पहाटेच पोलिसांच्या बंदोबस्तात ही अनधिकृत बांधकामा हटवण्यास

प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातून बाहेर जाणार नाही:पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, : 24 कोटी रुपये खर्चून क्रीटीकल केअर युनिट रत्नागिरीमध्ये होत आहे. या माध्यमातून आरोग्याच्या दालनाला सुरुवात होत आहे. घराघरात

error: Content is protected !!