Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या नूतनीकृत रुग्णवाहिकेचे १० रोजी लोकार्पण

जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरी : तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या नूतनीकृत व ऑक्सिजन सेवेसह

रत्नागिरी जिल्हाधिकारी यांचा आदेश रद्द करत हरपुडे सरपंचाचे सदस्यपद कोकण आयुक्तांकडून रद्द

सरपंच त्याच ग्रामपंचायत मध्ये डेटा इन्ट्री ऑपरेटर राहू शकत नाही,गाव विकास समितीच्या लढ्याला यश मुंबई:-सरपंच त्याच ग्रामपंचायत मध्ये डेटा एन्ट्री

जिल्हा रुग्णालय सुसज्ज ठेवा

राज्यभरातील मृत्यूसत्राच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी मनसे ची मागणी रत्नागिरी :गेल्या काही दिवसात राज्यभरातील शासकीय रुग्णालयात घडलेल्या मृत्यूसत्राच्या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरी शहर

शेतकऱ्यांनी मोफत गुरे घेऊन जाण्याचे रत्नागिरी नगर परिषदेचे आवाहन

रत्नागिरी : शहर परिसरातील मोकाट जनावरे रत्नागिरी नगर परिषदेमार्फत पकडून चंपक मैदान येथे ठेवण्यात आली आहेत. शेतकरी अथवा सेवाभावी संस्था

घुडेवठारच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : फिट येण्याचा त्रास असलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथील रुग्णालयात

रत्नागिरीकरांच्या धावनगरी रत्नागिरी मोहिमेला पुरातत्व विभागाची साथ.

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा फिटनेस टुरिझम ऑफ इंडिया साठी प्रसिद्ध होऊ शकतो या संकल्पनेतून सुवर्णसूर्य फाउंडेशन ने कोकण कोस्टल मॅरेथॉन चे

साप्ताहिकांच्या हक्कासाठी आपला लढा सुरू राहणारच, एस.एम. देशमुख यांचे प्रतिपादन

मराठी पत्रकार परिषद जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत विविध विषयांवर झाले विचारमंथन मुंबई : ‘मराठी पत्रकार परिषद ही देशातील एकमेव अशी संघटना

ताणतणावावर मात करण्यासाठी साहित्याचा उपयोग : नमिता कीर

मालगुंड येथे कवी केशवसुतांची जयंती साजरी रत्नागिरी: आयुष्यात प्रत्येक जणं जगत असताना, रोजच्या घाईगडबडीत येणाऱ्या ताणतणावावर मात करण्यासाठी साहित्य खुप

महामार्गावर चरवेली येथे गॅस टँकरचा अपघात; महामार्ग सात तास ठप्प

रत्नागिरी :मुंबई – गोवा महामार्गावरील चरवेली येथील वळणावर गॅसचा टँकर उलटून मोठा अपघात झाला. अपघातानंतर वायु गळती सुरू झाली. शनिवारी

खंडपीठ कोकणासह सहा जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे: न्यायमूर्ती भूषण गवई

रत्नागिरी:- हर्बर लिंकमुळे पुण्याचा माणूस मुंबईला दोन तासात जाऊ शकतो. परंतु, चंदगडसारख्या टोकाच्या तालुक्यातील तसेच कर्नाटक सीमेवरील गावांतील व्यक्ती मुंबईला

error: Content is protected !!