Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

मुख्यमंत्री माझी शाळामध्ये आगाशे विद्यामंदिर जिल्ह्यात प्रथम

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धेत खासगी शाळांच्या गटात येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक

रत्नागिरी जिल्हयामध्ये लोकअदालतीमध्ये ११७० प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे निकाली

रत्नागिरी : मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई

सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा

महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम– राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग रत्नागिरी : सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी अधिकारी आहेत.

गुहागर मतदारसंघावर भगवा फडकवणार : रामदास कदम

खेड : गुहागर मतदारसंघातील कोणत्याही गावकऱ्यांला यापुढे विकास निधीसाठी कोणाच्याही घरी जाण्याची गरज नाही. त्यांच्या गावचा विकास करण्यासाठी मी सक्षम

भाजप हा परिवार, इथे प्रत्येकाचा सन्मान: चित्रा वाघ

चिपळूण : भाजप पक्ष हा परिवार आहे. या परिवारात प्रत्येकाचा सन्मान केला जातो. हा शब्द भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चित्रा चव्हाण

जागतिक महिला दिनानिमित्त महिला व मुलींसाठी6 ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर

मुली व महिलांनी शिबीराचा लाभ घेण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन रत्नागिरी : 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पाली

रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसर सुशोभिकरणाची पायाभरणी

प्रवाशांना मिळणार विमानतळावरील वातावरण -रविंद्र चव्हाण रत्नागिरी, : विमानतळावरील वातावरणाप्रमाणे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला तशा वातावरणाचा अनुभव आला पाहिजे.

रत्नागिरी जिल्ह्यातील 1235 कोटींच्या कामांना मंजुरी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील 1235 कोटींच्या कामांना तर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 1921 कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र

कासव विणीच्या हंगामात तीन किनाऱ्यांची भर

रत्नागिरी:- रत्नागिरीतील कासव विणींच्या किनाऱ्यांंमध्ये भर पडली आहे. सध्या कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या कासव विणीच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन किनाऱ्यांवर

धामणसें हटवाडी पुलाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले भूमीपूजन

भाजपाचे जोरदार शक्तीप्रदर्शनपुलाचे काम वेळेत पूर्ण होणार रत्नागिरी : धामणसें हटवाडीतील पुलामुळे पावसाळ्यात नागरिकांची समस्या दूर होईल. नागरिकांना पुलाच्या वापरासोबत

error: Content is protected !!