Wednesday April 1, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

चिपळूणातील तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू

चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईहून मडगावला जात असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेस मधून तोल जाऊन खाली पडल्याने राहुल संतोष सावर्डेकर (२९, रा.चिपळूण,

मुख्यमंत्री सहायता निधीला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडून एक लाख

रत्नागिरी : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसाला शुभेच्छा जाहिरात, बॅनरबाजी न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन

रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण उर्फ भाई विलणकर यांची निवड!

२०२५ ते २०३० या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर रत्नागिरी, २१ जुलै २०२५: रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२५

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएसमधील विद्यार्थ्यांनी केली भातलावणी

रत्नागिरी : येथील अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड, जांभूळआड येथील सुप्रसिद्ध शेतकरी जयंत

राजापूर धाउलवल्ली येथे आढळले तलावासह दोन मध्ययुगीन बारव

राजापूर: तालुक्यातील कोतापूर तिठा, धाउलवल्ली परिसरात दोन मध्ययुगीन बारव व एक तलाव आढळला आहे. या बारव व तलाव हे मध्ययुगीन

सर्व विभागांची एका क्लिकवर माहिती देणारा जिल्ह्यासाठी डॅशबोर्ड तयार करा

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सूचनारत्नागिरीसर्वसामान्य जनतेच्या मागणीपत्रावर काय कार्यवाही आणि किती दिवसात झाली याचे ट्रॅकींग व्हावे. जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या निधीतून

जिल्ह्याला दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन रत्नागिरी :- मागील काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाचा जोर रविवार पासून पुन्हा वाढला आहे. हवामान विभागाने

परशुराम घाटात मातीचा भराव कोसळला

चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव कोसळल्याने या मार्गावरील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. घाटातील संरक्षक

परशुराम घाटात मातीचा भराव कोसळला

चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव कोसळल्याने या मार्गावरील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. घाटातील संरक्षक

एकाच वेळी तीन बहिणींचा समुद्रात बुडून मृत्यू; शेख कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत चार पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील

error: Content is protected !!