Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

चिंचघरमध्ये मानवी वस्तीत आढळली चार फूट लांबीची मगर

खेड : सततच्या मुसळधार पावसामुळे नद्या व नाले तुडुंब भरून वाहत असून, त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत असल्याच्या घटना घडत

जिल्ह्यात “स्टॉप डायरिया” मोहिमेचा शुभारंभ

रत्नागिरी: जिल्ह्यात बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने “स्टॉप डायरिया” मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ,मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.

खंडाळ्यात विजेचा खांब कोसळून वाहतूक ठप्प

रत्नागिरी : आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सुटलेल्या वाऱ्यामुळे खंडाळा-जयगड रस्त्यावर श्री बाबूशेठ पाटील यांच्या कार्यालयाजवळ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा एक

न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड बू.शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत

विद्यार्थ्यांचे वाजत गाजत करण्यात आले स्वागत संगमेश्वर: आज शाळेचा पहिला दिवस आजच्या दिवशी शाळेत नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेतीलसंस्थेचे

रत्नागिरी तालुक्यात “थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती” स्थापन

रत्नागिरी: तालुक्यातील बौद्ध समाजाच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय बनलेल्या “थिबा राजा कालीन बुद्ध विहार”च्या रक्षणासाठी आता संघर्ष अधिक संघटित आणि

पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली शालेय शिक्षण विभागाची ‘शाळा’

रत्नागिरी, :. वाडामधील शिक्षक सामाजिक काम म्हणून 365 दिवस शाळा चालवतो. राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थी 1365 चा पाढा म्हणतात. काही

धामणी, गोळवली, शास्त्री परिसरात पूरसदृश स्थिती; गोळवलीमध्ये भूस्खलनाचा धोका

संगमेश्वर: पहाटेपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने संगमेश्वर तालुक्यातील धामणी, गोळवली, आंबेड आणि शास्त्री परिसरात अक्षरशः हाहाकार उडवला आहे. संततधार पावसामुळे अनेक

पूरस्थितीही राजापुरात विद्यार्थ्यांचा शाही प्रवेशोत्सव; चक्क रथातून काढली मिरवणूक!

राजापूर : शहरात पूरस्थिती असतानाही आज विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिकूल हवामानावर मात करत, नव्याने शाळेत दाखल

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत साहित्य वाटप

नवी प्रेरणा, नवी ऊर्जा आमच्यामध्ये तयार होते – पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी, : धडधाकट लोकांना लाजवेल, असा संदेश तुम्ही

पुस्तक, गणवेश आणि खाऊ देऊन पालकमंत्र्यांकडून झरेवाडीतील विद्यार्थ्यांचे स्वागत

जिल्हा परिषद शाळेत मूल शिकतेय याचा गर्व असावा : पालकमंत्री डाॕ उदय सामंत रत्नागिरी, – शिक्षणाच्यादृष्टीने राज्याने प्रगती केली आहे.

error: Content is protected !!