Sunday July 12, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

कोकणातील ५० किनारी शहरांच्या पर्यटन विकास आराखड्यास मान्यता

रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीलगत समांतर असणार्‍या आणि साडेनऊ हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या कोकणातील रेवस ते रेडी या सागरी मार्गालगत येणार्‍या

वानर, माकडांच्या त्रासाविरोधात गुरुवारपासून अविनाश काळे यांचे बेमुदत उपोषण

रत्नागिरी : कोकणात सर्व शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त हवा, या मागणीकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे

नांदेड घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांकडून शासकीय रुग्णालयाची पाहणी

रत्नागिरी: ‘डॉक्टर्स येऊन तपासता का… औषधं उपलब्ध आहेत ना… ड्युटी जादा तर लावली जात नाही ना…’ असे प्रश्न रुग्ण, रुग्णांचे

सर्वच प्रलंबित अर्ज निकाली काढा: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- आपले सरकार, सीएम पोर्टल आदिंसह सर्वच प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा, विभागप्रमुखांनी एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता

पद्मश्री दादा इदाते यांची स्वरूपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट

रत्नागिरी: केंद्रीय नीती आयोग उपसमिती सदस्य पद्मश्री दादा ईदाते यांनी आज मंगळवारी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या

कोकण कोस्टल मॅरेथॉन प्रॅक्टिस रन ला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी :नवीन वर्षाचा पहिला रविवार(७ जानेवारी २०२४) रत्नागिरीला धावनगरी बनवण्याच्या उद्देशाने सुवर्णसूर्य फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉन

जि. प.प्राथमिक शिक्षकांचा “महा आक्रोश”

रत्नागिरी: पेन्शन लागू करा’,’शाळांचे खाजगीकरण थांबवा’,’२० पटा खालील शाळा सुरुच ठेवा’,’आमच्या मागण्या मान्य करा,नाहीतर खुर्च्यां खाली करा’ अशा घोषणा देत

मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यास प्रशासनाचा विलंब

मिठगवाणेच्या सरपंच साक्षी जैतापकर यांचे उपोषण रत्नागिरी:साने गुरुजी विद्यामंदिर जानशी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी या शाळेच्या प्र. मुख्याध्यापकांवर कारवाईस विलंब

आयुष्यमान भव योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे….सुहेल मुकादम

रत्नागिरी : शासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत आयुष्यमान भव ही योजना जाहीर करण्यात आली असून गांधी जयंती निमित्ताने नागरी

देवळे जंगलवाडी येथील दोन घरांवर वीज पडल्याने नुकसान

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथील दोन घरांमध्ये वीज घुसून विद्युत उपकरणांचेही नुकसान झालं असून एका व्यक्तीला वीज चाटून गेल्यामुळे

error: Content is protected !!