
रत्नागिरीतील अंमली पदार्थांच्या काळाबाजाराला आळा घाला: ना. सामंत
रत्नागिरी :
रत्नागिरीत गेल्या काही महिन्यांपासून चोरीछुपे सुरू असलेला अंमली पदार्थां काळाबाजाराला तातडीने पायबंद करावा. त्यासाठी जिल्हा पोलीस दलाने जोरदार मोहिम हाती घेत, संबधितांच्या मुसक्या आवळून जेलमध्ये धाडण्यात यावे असे सक्त निर्देश माजी मंत्री तथा आमदार उदय सामंत यांनी दिले आहेत.
रत्नागिरी शहरासहृ ग्रामीण भाग असो वा जिल्हय़ातील विविध ठिकाणी अंमली पदार्थ विक्रा विळखा बसलेला आहे. त्यासंदर्भात वेळोवेळी गुन्हे घडताना दिसत आहेत. या अंमली पदार्थांया विक्रीसाठी अनेक टोळय़ा कार्यरत आहेत. त्यातून येथील तरूण पिढीला बरबाद करण्यो सत्र सुरू आहे. युवापिढी या अंमलीपदार्थांया विळख्यात सापडून आहारी गेल्याने त्यों आयुष्य उध्वस्थ होउ लागले आहे. पोलिसांकडून वेळोवेळी या अंमलीपदार्थ विरोधी कारवायांतून ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे.
अंमलीपदार्थ विरोधी कारवाया पोलिसांकडून वेळोवेळी केल्या जात आहेत, पण त्या पुरता पायबंद झालेला नाही. यासंदर्भात माजी मंत्री तथा आमदार उदय सामंत यांनी पोलीस प्रशासनामार्फत अंमलीपदार्थ विरोधी कारवायां व गुन्हय़ां आढावा घेतला. त्यामध्ये रत्नागिरीत सुरू असलेला अंमलीपदार्थ काळाबाजार रोखण्यो सक्त निर्देश सामंत यांनी दिले असल्यो सांगितले. पेलीस दलाने जिल्ह्य़ात जोरदार मोहिम राबवावी आणि यात गुंतलेल्या गुन्हेगारांना कडक कारवाई करून जेलमध्ये रवानगी करावी अशा सक्त साना सामंत यांनी दिल्या असल्यो सांगितले.
*रत्नागिरी शहरात हॉकर्स झोना निर्णय*
रत्नागिरी स्मार्ट सिटी होत असताना अनेक विकासकामे सुरू असताना शहरात मुख्यरस्त्यांवर अनेक ठिकाणी परप्रांतियांनी व्यवसायांसाठी बस्तान मांडले असल्यी बाब समोर येत आहे. या सर्व अनधिकृत परप्रांतिय हॉकर्स वाल्यांना सक्त साना देउन नगर परिषद प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करावी. मुख्यरस्त्यावर कुठेही त्या हॉकर्सवाल्यीं अडाण ठरणार नाही याकडे लक्ष दय़ावे. जनतेला त्रास होणार नाही, यासाठी शहरात हॉकर्स झोन करण्या निर्णय घेण्यात आला असल्यो आमदार उदय सामंत यांनी सांगितले.