
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी समुद्राला केला नारळ अर्पण
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी मोठ्या उत्साहात वाजत गाजत पोलिसांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पूजा करून सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण केला व शांततेचे आवाहन केले.
यावेळी मांडवीकिनारी मोठ्या संख्येने लोक नारळ अर्पण करण्यासाठी समुद्रकिनारी दमले होते प्रत्येक जण आपापल्या परीने समुद्राला नारळ अर्पण करत होता.