Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

विजेता मोर्ये व विजय मोर्ये “इंडिया स्टार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : रत्नागिरीची सुपुत्री व सामाजिक कार्यकर्ती विजेता विजय मोर्ये यांना मॉडेलिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच आदर्श युवा पदवीधारक सामाजिक

बँक, रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी – अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे

रत्नागिरी:- बँक, रुग्णालय तसेच शासकीय कार्यालयांमध्ये गर्दीच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे रहायला लागू नये, त्यांच्याकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी.

मजगावच्या शोएब इब्जी यांना रायगडचा ‘माधवबाग आदर्श शिक्षक पुरस्कार’

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेले मजगाव, आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या गावातील मूळ रहिवासी आणि

असुर्डे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

अज्ञातावर वनविभागाने केला गुन्हा दाखल संगमेश्वर– येथील असुर्डे गावात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ५ ते ६ महिन्यांचा बिबट्याचा बछडा

सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मैदानात

रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी थेट मैदानात उतरून पाहणी

कोतवडे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

रत्नागिरी: तालुक्यातील कोतवडे बौद्धवाडी येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या एका बिबट्याची आज वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी सुटका करण्यात आली.

आंबा बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

रत्नागिरी: हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे दरवर्षी संकटात सापडणारा कोकणातील आंबा बागायतदार मदतीसाठी सरकारचे दरवाजे ठोठावत आहे. कोकणातील हापूस आंबा

भाकर सेवा संस्थेमार्फत पंजाब पूरग्रस्तांना मदती करिता पथक रवाना

रत्नागिरी: समाजातील अनेक समस्या व प्रश्न यांना समोर ठेवून भाकर सेवा संस्था ही गेली ३२ वर्ष शेती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण,

स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे गटाचा महावितरणवर धडक मोर्चा

रत्नागिरी  – महावितरणने देशभरात सुरू केलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरच्या योजनेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार आंदोलन पुकारले आहे. या

जिल्ह्यातील १६,१८५ रेशनकार्डधारकांचे धान्य वितरण बंद

रत्नागिरी: ऐन सणासुदीच्या तोंडावरच रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाने रेशन कार्ड धारकांना मोठा दणका दिला आहे. केवायसी न केलेल्या व

error: Content is protected !!