पतसंस्थांच्या ठेवींना विमा सदृश्य संरक्षण प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थैर्य व तरलता निधीमध्ये 200 कोटींचे योगदान द्यावे:- अँड.दीपक पटवर्धन
रत्नागिरी :महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांकडे रु.७२,६८५ कोटी एवढ्या ठेवी असून २ कोटी ६७ लाख ८५ हजार एवढे ठेवीदार आहेत असे गृहीत