Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

पतसंस्थांच्या ठेवींना विमा सदृश्य संरक्षण प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थैर्य व तरलता निधीमध्ये 200 कोटींचे योगदान द्यावे:- अँड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी :महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांकडे रु.७२,६८५ कोटी एवढ्या ठेवी असून २ कोटी ६७ लाख ८५ हजार एवढे ठेवीदार आहेत असे गृहीत

दक्षिण रत्नागिरी भाजपाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

रत्नागिरी:दक्षिण रत्नागिरीचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी पत्रकार परिषदेत घोषित केली. युवा मोर्चा आणि शहर, तालुकाध्यक्षांची

सैतवडे गुंबद तंटामुक्त अध्यक्षपदी अजीज मुल्ला यांची निवड

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गुंबद ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा मंगळवार दि. 29 ऑगस्ट रोजी पार पडली. या सभेत महात्मा गांधी तंटामुक्ती

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर

बाजारपेठा सजल्या, उत्साहात खरेदीला आरंभ

रत्नागिरीत ग्राहक सरसावले; आठवडा बाजारामुळे आज गर्दी वाढणार रत्नागिरी, : लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणवासीय आतुर झाले आहेत. बाप्पाचे आगमन फक्त

सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक

रत्नागिरी: दापोली शहराजवळील गिम्हवणे येथे सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून दागिन्यांचे पॉलिश केल्यावर दागिन्यांच्या वजनात घट झाल्याचा प्रकार

जयगडच्या जिंदाल जेटीचे काम तात्काळ बंद करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथे असलेल्या जिंदाल कंपनी कडून नवीन जेटीचे काम सूरू असुन त्यांच्यामुळे स्थानिक मच्छिमारांमुळे नाहक त्रास दिले जात

कोळंबे येथे गावठी दारूप्रकरणी एकावर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील कोळंबे ओझरवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी दारूची विक्री करण्यासाठी बाळगणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एम आय डी सी तील दुर्गंधी कडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष : हारीस शेकासन

रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे एम. आय. डी. सी. तील कारखान्यांमुळे दुर्गंधी वाढत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक

भविष्यातील जिल्ह्याचे विकासात्मक स्थान यावर लक्ष केंद्रीत करुन आराखडा तयार करा :जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी : पाच वर्षापूर्वी जिल्हा कुठे होता, सद्यस्थितीत कुठे आहे आणि भविष्यात कुठे असेल यावर प्रत्येक विभागाने अभ्यास करावा. जिल्ह्यातील

error: Content is protected !!