Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

झोपडपट्टी पुनर्विकास आराखडा तयार कराप्रलंबित प्रस्तावांची यादी द्यावी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी, : चिपळूण आणि रत्नागिरी शहरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आराखडा तयार करावा. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना याचा आधार

‘भारतरत्न’ सन्मानित व्यक्तीमत्वांच्या अर्धपुतळ्यांचेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

रत्नागिरी,  : रत्नागिरी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत कोकण विभागातील भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे, पांडूरंग

रत्नागिरी युवासेना जिल्हा युवा अधिकारीपदी प्रसाद सावंत

रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या (रत्नागिरी, राजापूर-लांजा व

रत्नागिरीमध्ये एस.टी. बसचा भीषण अपघात; भरधाव वेगामुळे मोटारसायकलसह घराचे नुकसान

रत्नागिरी: रत्नागिरी-काळबादेवी मार्गावर १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका भरधाव एस.टी. बसने मोटारसायकलला धडक देऊन घराच्या बांधाला

“कांचन डिजिटल”तर्फे दिवाळीत “किल्ले बांधणी स्पर्धा”

छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेद्वारे मानवंदना रत्नागिरी :- रत्नागिरीतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या “कांचन डिजिटल फोटो”ने वैविध्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रम राबवून

पालकमंत्री ना. उदय सामंत यांची करबुडेतील वादळग्रस्त भागाला तातडीची भेट; नागरिकांना मदतीचा दिलासा

रत्नागिरी: राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांनी आज सकाळीच रत्नागिरी दौऱ्यावर असताना

जैबा शोएब यांच्या पुढाकाराने रत्नागिरीत महिला व्यावसायिकांसाठी भव्य प्रदर्शन

रत्नागिरी: स्थानिक महिला उद्योजिकांना त्यांच्या व्यवसायाला योग्य चालना मिळावी, त्यांना थेट ग्राहक मिळवून उत्पादनांना प्रभावी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच व्यवसायाचे

कोकण रेल्वे राबवत आहे “स्वच्छता हि सेवा २०२५” अभियान.

रत्नागिरी:– कोकण रेल्वे सध्या ‘ स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवत आहे.या अंतर्गत कोकण रेल्वेच्या विविध भागांमध्ये स्वच्छता अभियान राबवले जात

दिव्यांगांना सहा हजार मानधन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार- बच्चू कडू

रत्नागिरी: दिव्यांगांचे मानधन सहा हजार रुपये करण्याच्या मागणीसाठी तसेच शेतकरी आणि कोकणी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करत, प्रहार

बिबट्याच्या हल्ल्यात २ गुरे जखमी, १ ठार

खेड: तालुक्यातील खोपी-बौद्धवाडी येथे बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, हा बिबट्या आता मानवीवस्तीतही शिरू लागला आहे. ११ ऑक्टोबरला रात्री

error: Content is protected !!