Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

करबुडे येथे कार- डंपरच्या भीषण अपघातात चालक जखमी

रत्नागिरी: निवळी-जयगड मार्गावरील करबुडे येथे कार आणि डंपरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये कारचा चक्काचूर झाला असून चालक

देवरुख येथील सोने व्यवसायिकाचे अपहरण करून लुटणाऱ्या ४ आरोपींना ठोकल्या बेड्या

पोलिसांची मोठी कारवाई: ; ₹६.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त! रत्नागिरी: देवरुख पोलीस ठाणे हद्दीमध्ये सोने व्यवसायिकाचे अपहरण करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने

ठाण्यातील चरस तस्कराची रत्नागिरी पोलीस करणार चौकशी

रत्नागिरीदापोली आणि मंडणगड येथे सापडलेल्या चरस या अंमली पदार्थाचा तपास कसून तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत. दरम्यान ठाणे पोलिसांनी मसुद

विजेता मोर्ये व विजय मोर्ये “इंडिया स्टार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : रत्नागिरीची सुपुत्री व सामाजिक कार्यकर्ती विजेता विजय मोर्ये यांना मॉडेलिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच आदर्श युवा पदवीधारक सामाजिक

बँक, रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी – अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे

रत्नागिरी:- बँक, रुग्णालय तसेच शासकीय कार्यालयांमध्ये गर्दीच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे रहायला लागू नये, त्यांच्याकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी.

मजगावच्या शोएब इब्जी यांना रायगडचा ‘माधवबाग आदर्श शिक्षक पुरस्कार’

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेले मजगाव, आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या गावातील मूळ रहिवासी आणि

असुर्डे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

अज्ञातावर वनविभागाने केला गुन्हा दाखल संगमेश्वर– येथील असुर्डे गावात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ५ ते ६ महिन्यांचा बिबट्याचा बछडा

सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मैदानात

रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी थेट मैदानात उतरून पाहणी

कोतवडे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

रत्नागिरी: तालुक्यातील कोतवडे बौद्धवाडी येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या एका बिबट्याची आज वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी सुटका करण्यात आली.

आंबा बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

रत्नागिरी: हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे दरवर्षी संकटात सापडणारा कोकणातील आंबा बागायतदार मदतीसाठी सरकारचे दरवाजे ठोठावत आहे. कोकणातील हापूस आंबा

error: Content is protected !!