Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरीतील आरोग्य सेवेला सर्वोच्च दर्जा प्राप्त करून देणारे डॉक्टर्स आमच्यासाठी प्रेरणादायी : डॉ. तोरल शिंदे

आयएमएने केला रत्नागिरीतील ज्येष्ठ डॉक्टर्सचा सन्मान रत्नागिरी:- रत्नागिरीतील वैद्यकीय सेवेला एक सर्वोच्च दर्जा प्राप्त करून देतानाच इथे येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला

गणपतीपुळे चौकातील पिकअप शेडचे छप्पर उडाले

ठाकरे शिवसैनिक आक्रमक ; अन्यथा पर्यटकांना धोका पोचेल गणपतीपुळे, ः तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे

तेव्हा गेलो नाही, आता जाण्याचा प्रश्नच नाही, रत्नागिरीचे कार्यकर्ते पवारांच्या पाठीशी ठाम !

रत्नागिरी :- जेव्हा स्थानिक आमदार दुसऱ्या पक्षात गेले तेव्हा आम्ही कुठे गेलो नाही. आताच्या राजकीय घडामोडीमुळे कुठे जाण्याचा प्रश्नच नाही.

कोंडगाव जोयशीवाडीतील प्रौढाची आत्महत्या

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव जोयशीवाडी येथील देवेंद्र काशीराम जोयशी (वय सुमारे ५३) याने राहत्या घरी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास

जिल्ह्यात पावसाची संततधार कायम; लावणीच्या कामांना गती

रत्नागिरी: जिल्ह्यात पावसाचा धडाका सुरूच असून, रविवारी आणि सोमवारीही जिल्ह्यात पावसाने सातत्य राखले. काही भगात पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. जिल्ह्याच्या

पावसाळ्याचा आनंद घ्या पण स्वतास्ह दुसऱ्यांची सुरक्षितता सांभाळा : धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी :पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांनी तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या परीजणांची काळजी घ्यावी तसेच कोणत्याही ठिकाणी नियम

रोटरीच्या अध्यक्षपदी बिपिनचंद्र गांधी यांची निवड

रत्नागिरी :लोकोपयोगी सामाजिक उपक्रम सातत्याने करणाऱ्या “रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनने” २४ जून, २०२३ रोजी एमआयडीसीमधील श्रद्धासाफल्य हॉलमध्ये भव्य इन्स्टॉलेशन

महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना: नाना पटोले

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे, समृद्ध महामार्गावरची घटना भयानक होती, एकीकडे प्रेतं जळत होती आणि दुसरीकडे

गांजा बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

चिपळूण:शहरातील पाग येथे पोलिसांनी धाड टाकून तरुणाकडून ६४४ ग्रॅम २७ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. ही घटना गुरुवारी

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

रत्नागिरी :पावसाने शनिवार रात्रीपासून चांगलाच जोर घेतला आहे. रविवारी पहाटेपासून पावसाची संततधार जिल्हाभर सुरू आहे. रविवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंतच्या २४

error: Content is protected !!