Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे शनिवारी रत्नागिरीत

संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर पहिला दौरा रत्नागिरी । प्रतिनिधी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे उद्या

कोकणातील कृषीउत्पादने परदेशात न्यायला मदत करणार – रवींद्र प्रभुदेसाई

रत्नागिरी : कोकणात तयार झालेली कृषी प्रक्रियायुक्त उत्पादने जगाच्या बाजारपेठेत नेण्यासाठी पितांबरी उद्योग समूह मदत करील अशी ग्वाही पितांबरीचे व्यवस्थापकीय

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक

रत्नागिरी: आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया आहे. पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे

मजगांवातील इब्जी कुटुबिंयांच्या मानात भर

मजगांव गांवातील पहिले एम्. डी. डाॅक्टर होण्याचा मान रत्नागिरी: मजगांव येथील इब्जी कुटुंबातील डाॅक्टर अब्दुल्ला अब्दुल मजीद इब्जी यांनी एम्.

नाचणे गुरुमळीकडे जाणार्‍या पर्‍यावरील मोरीचे काम लवकर करण्याची मागणी

रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे-गुरुमळीवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर मोरी बांधण्यासाठी गेले महिनाभर खणण्यात आले असून, मोरी बांधण्याचे काम बंद असल्याने रात्रीच्यावेळी पादचारी

ग्रामस्थांचे म्हणणे डावलून “जिंदल”ने गॅस टर्मिनल उभारले तर कायदेशीर लढाई लढणार : ॲड. रोशन पाटील

त्रिमूर्ती नाट्य मंडळाच्या वतीने नांदिवडे येथे जन-प्रबोधन सभेचे आयोजन : महिलांची उपस्थिती लक्षणीय रत्नागिरी : “दोन महिन्यांपूर्वी जयगड परिसरात जिंदाल

संविधान समाज जोडो अभियान कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

रत्नागिरी : भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी अंतर्गत तालुका शाखा रत्नागिरी यांच्या विद्यमाने रविवार दि. ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी

चक्कर येऊन चुलीजवळ पडल्याने महिला भाजली

रत्नागिरी: चक्कर येण्याची सवय असलेल्या महिला चुलीजवळ असताना अचानक चक्कर आल्याने भाजली. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले

चरवेलीच्या प्रकाश सावंत यांना सांस्कृतीक क्षेत्रात विश्व समता राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि). तसेच विश्व समता कलामंच लीवले संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने

परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास केंद्रांची मान्यता कायमची रद्द: जिल्हाधिकारी

11 फेब्रुवारीपासून 12 वी तर, 21 पासून 10 वीची परीक्षा रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात

error: Content is protected !!