Friday March 27, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

भूसंपादनाची प्रलंबित कामे मार्गी लावावीत : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025‘रत्नागिरी, : जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत जलसंपदा विभागाने प्रलंबित असणारी भूसंपादनाची कामे मार्गी लावावीत. साफसफाई, स्वच्छ

रत्नागिरीत भाजपकडून १९ मंडळ अध्यक्षांची निवड

रत्नागिरी: भाजपच्या रत्नागिरी उत्तरमध्ये ७ व दक्षिणमध्ये १२ मंडल अध्यक्षांची निवड आज करण्यात आली. यामध्ये नव्या दमाच्या युवकांना संधी देण्यात

वैचारिक मतभेद परस्परांच्या स्नेहसंबंधात अडचण ठरता कामा नये : न्यायमूर्ती प्रसन्न वराळे

ॲड. विलास पाटणे यांच्या “न्यायिक धैर्याचा दीपस्तंभ न्यायमूर्ती एच. आर खन्ना” पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन रत्नागिरी : “महाराष्ट्राला थोर पुरुषांची परंपरा

केशवसुतांचे स्मारक असणारे मालगुंड पुस्तकांचे गाव – ना. सामंत

साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम 10 लाख ; केशवसुत स्मारकाच्या नुतनीकरणासाठी 1 कोटी रत्नागिरी विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची

दिव्यांगांचे विमानातून प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार

दुर्गाशक्ती, अशोक भुस्कुटे परिवाराचे सहकार्य; जिल्ह्यातील नऊ जणांचा सहभाग… रत्नागिरी : आयुष्यात एकदातरी विमानातून प्रवास करायचा ,असे स्वप्न प्रत्येकजण पाहतो.पण

रत्नागिरीत गांजा विक्री प्रकरणी एका दिवसात चौघांना अटक

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गांजा विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. जेलरोड, कोकणनगर, शिरगाव अशा ठिकाणी गांजा

ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न

रत्नागिरी : आज रत्नागिरी येथे शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री

भाजी मार्केटसाठी निधीची कमतरता पडणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

बा. ना. सावंत रोड नवीन भाजी मार्केट इमारतीचे भूमिपूजन रत्नागिरी, : आपल्या शहरात झालेली विकासकामे प्रत्यक्ष भेट देऊन पहावीत. ती

गोळप डोंगरेवाडी येथे गोठ्याला लागलेल्या आगीत १४ जनावरे होरपळली

११ जनावरांचा मृत्यू रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप डोंगरेवाडी येथे गोठ्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये ११ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३ जनावरे

उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांसोबत घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद !

रत्नागिरी : रत्नागिरी येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विविध शासकीय संस्थांचा आढावा

error: Content is protected !!