Thursday March 19, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन

18,19 एप्रिल रोजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उदगीर येथे होणार मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची घोषणा मुंबई : अखिल भारतीय मराठी

काजू उत्पादनात रत्नागिरीसह राज्य आत्मनिर्भर होणार

अत्याधुनिक स्वयंचलित प्रक्रिया प्रकल्प उभारणार: पणन मंत्री जयकुमार रावल मुंबई (प्रतिनिधी): रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर यांसारख्या प्रमुख काजू उत्पादक पट्ट्यात

कोकणसाठी विशेष शैक्षणिक धोरण हवे; कोकणातील लोकप्रतिनिधींची शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

मुंबई: कोकणातील भौगोलिक परिस्थिती आणि वाड्या-वस्त्यांचे विखुरलेले स्वरूप लक्षात घेता, तेथील मराठी शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थी संख्येचे जाचक निकष शिथिल करणे

कोकणातील जलवाहतुकीचा नवा अध्याय १ मार्चपासून

मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा, ना. नितेश राणे यांची मोठी घोषणा रत्नागिरीदेशात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात, अजितदादांसह 6 जणांचा मृत्यू

मुंबई:- बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर

१२ ठिकाणी जिल्हापरिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मंगळवारी जिल्हापरिषद

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई,  – रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ७ :- रत्नागिरी जिल्ह्यातीलजयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात अशा

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य

नवी मुंबई: नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत

महावितरणच्या झटपट योजनेचा उद्योजकांना लाभ

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२५:घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक अशा सर्व वीज ग्राहकांना गरजेनुसार वीजवापर वाढविण्यासाठी महावितरणने झटपट स्वयंचलित परवानगी योजना राबविल्यामुळे राज्यातील

error: Content is protected !!