Thursday March 19, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

फडणवीस सरकारच्या महत्वाच्या निर्णयामुळे मच्छीमारांना दिलासा

कृषी दर्जा मिळाल्यामुळे आता मच्छीमारांनाही मिळणार वीज दरात सवलत मुंबई : राज्याच्या मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि मच्छीमार बांधवांना मोठा

हापूस आंब्यांची पेटी दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत

६ डझनाची पेटी देवगडहून पाठवण्याचा प्रकाश शिर्सेकर यांना मान देवगड : देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश शिर्सेकर यांनी

लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक; महिलांना ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात मिळणार

मुंबई: विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वाढती पसंतीगेल्या ३ महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

पर्यावरणस्नेही ७ लाखांवर ग्राहकांना ८ कोटींचा फायदा मुंबई, दि. ६ ऑक्टोबर २०२५: वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर बंद करण्यासाठी महावितरणने सुरू

डिजिटल मीडियामधील पत्रकांराच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू – एस.एम.देशमुख

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाला मोठा प्रतिसाद मुंबई, १५ सप्टेंबर : अखिल भारतीय मराठी

मुंबई-जयगड तीन तासांत; कोकणासाठीची बहुप्रतीक्षित रो-रो सेवा १ सप्टेंबरपासून

मुंबई :मुंबईतून कोकणात अवघ्या काही तासांत नेणारी बहुप्रतीक्षित रो-रो सेवा एक सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही सेवा गणेशोत्सवाआधी सुरू व्हावी

चाकरमानी’ नाही ‘कोकणवासी’ म्हणा

‘उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश मुंबई: कोकणातून मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना यापुढे’चाकरमानी’असे म्हणायचे नाही तर ‘कोकणवासी’ संबोधित करायचे

महाराष्ट्रात मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या क्रांतिकारी निर्णयांचा परिणाम मुंबई: देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात घट झाली असताना, महाराष्ट्रासाठी मात्र आशादायी चित्र आहे.

मुंबई-गोवा महामार्गासाठी कोकणवासीयांचा एल्गार

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार महामार्गावर! मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी आता आंदोलनाचा नवा आणि निर्णायक टप्पा जाहीर

विजयी मेळाव्यात ठाकरे बंधूंची एकजुटीची वज्रमुठ

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक नवा अध्याय लिहिला गेला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर

error: Content is protected !!