Saturday June 20, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

सुहास भोळे यांची अभिवाचन कार्यशाळा संपन्न.

रत्नागिरी – येथील हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ रंगधर्मी श्री. सुहासजी भोळे हे गेली पन्नास वर्षे रंग देवतेच्या सेवेत

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः खेडशी-गयाळवाडी येथील रेल्वे ब्रीज शेजारी कच्चा रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

कोकण मार्गावर ट्रॅव्हल्सचे दर गगनाला

चिपळूण ते पनवेल प्रवासासाठी मोजावे लागतायत १५०० रुपये चिपळूण: उन्हाळी सुट्यांमुळे एसटीने हंगामी भाडेवाढ केली असतानाच खासगी आरामबसकडून (ट्रॅव्हल्स) तिकिटांचे

आंबा, काजू उत्पादकांवर दुहेरी संकट

उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत घट रत्नागिरी: कोकणातील हापूस आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी यंदा अभूतपूर्व संकटाचा सामना करत असून उत्पादनात तब्बल

सैतवडेच्या न्यू ईरा इंग्लिश स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश रत्नागिरी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या इयत्ता दहावीच्या

सैतवडेच्या न्यू ईरा इंग्लिश स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश रत्नागिरी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या इयत्ता दहावीच्या

सैतवडेच्या न्यू ईरा इंग्लिश स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश रत्नागिरी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या इयत्ता दहावीच्या

कोकणची पोरं हुश्शार; दहावीचा कोकण बोर्डाचा निकाल ९७.६२ टक्के

रत्नागिरी:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर

देवळे फाटा येथे दोन रिक्षांना कारची धडक, दोघे जखमी

संगमेश्वर:रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील देवळे फाटा येथे पहाटेच्या सुमारास एका भरधाव कारने उभ्या असलेल्या दोन रिक्षांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात

ऑलिव्ह रिडले कासवाचा ३,५०० किलोमीटरचा अविश्वसनीय प्रवास

रत्नागिरी: महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि दहाणू किनारपट्टीवरून समुद्रात सोडण्यात आलेल्या ‘धवल लक्ष्मी’ नावाच्या ऑलिव्ह रिडले कासवाने तब्बल ३,५०० किलोमीटरचा अविश्वसनीय प्रवास

error: Content is protected !!