Sunday June 15, 2025

दोन एल.ई.डी. नौकां मालवण समुद्रात पकडल्या

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई सुरूच मालवण : महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात

एसटी कडून उन्हाळी हंगामासाठी जादा वाहतूक

दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ नवीन फेऱ्या धावणार मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा वाहतूक

मत्स्यव्यवसाय विकासासाठी एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र(सेझ)निर्माण करण्यासंदर्भात सादरीकरण

मुंबई, : राज्याला ७२० किलोमीटर सागरी किनारा लाभला आहे. सागरी किनाऱ्यालगतच्या पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विकासासाठी एकात्मिक

शिमग्यासाठी दोन लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात

एसटी, रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सकडून अतिरिक्त सोय मुंबई शिमग्यासाठी सुमारे २ लाखांपेक्षा अधिक मुंबईकर कोकणात गेले आहेत. त्यांच्यासाठी रेल्वे, एसटी

सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, – सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा काळ आहे. सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ संपन्न

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांची निवड मुंबई,: प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत विविध लाभांचे वाटप करण्यासाठी आज लॉटरी पद्धतीने

मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई, – राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्य व्यवासय मंत्री नितेश राणे यांनी घेतला

नावासमोर डॉक्टर लागलं… आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली! उदय सामंत भावूक झाले

पुणे : डॉ. उदय सामंत… राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांना आज अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती नवी दिल्ली:- मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतची अधिसूचना आज

मुंबई-गोवा महामार्ग प्राधान्याने पुर्ण करणार

सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी दिली ग्वाही मुंबई: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणे राज्याच्या आणि जनतेच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने या

error: Content is protected !!